Username or Email Address
Password
Remember Me
विभूती योग
विभूती योग आवृत्ती 3
1 / 51
1. झाडातील चेतना कोणत्या शास्त्रज्ञाला समजली?
पान 53
2 / 51
2. अहिंसा हे सत्याचे व्यावहारिक रूप आहे हे विधान कोणाचे?
पान 20
3 / 51
3. डळमळणारी पृथ्वी कोणत्या पर्वतामुळे स्थिर झाली?
पान 56
4 / 51
4. शंकराचार्यांच्या भाष्यावर "भामति" नावाची टीका कुणी लिहिली?
पान 39
5 / 51
5. विद्येच्या प्रकारात कोणती विद्या भगवंताची विभूती आहे?
पान 61
6 / 51
6. अंततः भगवंत विभूतीचे कोणते सूत्र सांगतात?
पान 65
7 / 51
7. विवेक ठेवून आचारलेली अहिंसा हे कुणाचे रूप आहे?
पान 19
8 / 51
8. मोठ्यांची निंदा करणारा पातकी असतो आणि ते निमुटपणे ऐकणाराही पातकी असतो.
पान 9
9 / 51
9. कोणता यज्ञ भगवंताची विभूती आहे?
10 / 51
10. वासुदेवानंद सरस्वतींची गोष्ट कोणत्या संदर्भात सांगितली?
पान 18
11 / 51
11. भीष्माचार्यांनी आपल्या वडिलांचे शंतनुचे श्राद्ध केले हे उदाहरण कोणत्या संदर्भात आले आहे?
पान 34
12 / 51
12. मनाला आवरणे म्हणजे काय?
पान 16
13 / 51
13. सुख दुःख हा कशाचा परिणाम आहे?
पान 24
14 / 51
14. अर्जुनाने भगवंताला सगळ्या विभूती कशासाठी विचारल्या?
पान 47
15 / 51
15. जे एकदा हिताचे ठरले त्याच्या प्राप्तीसाठी कष्ट करण्याची तयारी म्हणजे काय?
पान 23
16 / 51
16. समर्पणासाठी "यथा व्रजगोपिकानाम"हे उदाहरण कुणी दिले?
पान 32
17 / 51
17. शंकराचार्यांनी कोणत्या गुणाला कवचाची उपमा दिली आहे?
पान 14
18 / 51
18. कुणाच्या बाबतीत भावसमन्वित आणि बुध होणे पांडुरंगाला अपेक्षित होते?
पान 29
19 / 51
19. आचार, विचार आणि उच्चार यात संपूर्ण एकरूपता असणारा महाभारताचा महानायक कोण?
प्रस्तावना
20 / 51
20. "पूज्य स्वामीजींनी गीता केवळ सांगितली नाही तर ती संपूर्ण जीवनात उतरवली" असे कोणी म्हटले आहे?
21 / 51
21. उद्धाराचे कोणते एकुलते एक साधन परमेश्वराने मनुष्याला सांगितले आहे?
22 / 51
22. स्वामीवरदानंदांनी ग्रंथ निर्मिती करून भारत वर्षासाठी गौरव पूर्ण कार्य केले आहे असे कोण म्हणाले?
प्रकाशकीय
23 / 51
23. सरस्वतीने कोणत्या कवीला सर्वश्रेष्ठ कवी ठरवले आहे?
24 / 51
24. कोणते इंद्रिय भगवंताची विभूती आहे?
पान 52
25 / 51
25. भगवंताने स्त्रियांतील विभूतिमत्व सांगताना कोणत्या विभूती सांगितल्या?
पान 62
26 / 51
26. विभूतीयोगात भगवंताने अर्जुनाला कोणत्या नावाने संबोधले?
पान 3
27 / 51
27. दधिची ऋषींच्या हाडापासून बनवलेले शस्त्र कोणते?
पान 58
28 / 51
28. दहाव्या अध्यायाची सुरुवात कुणाच्या उद्गाराने होते?
पान क्रमांक 1
29 / 51
29. "अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरी: आभाललोचन: शंभु: भगवान बादरायण:"हे वर्णन कुणाचे आहे?
पान 43
30 / 51
30. सध्या वैवस्वताचे कितवे मन्वंतर चालू आहे?
पान 26
31 / 51
31. "मनीषापंचकम्" स्तोत्रात ब्राह्मण आणि चांडाळ बद्दल काय म्हटले आहे?
32 / 51
32. कुमारसंभवातील शिवपार्वती संवादात पार्वतीच्या तपश्चर्येनंतर भगवान शंकर तिच्यासमोर कोणत्या वेशात प्रगट झाले?
पान8
33 / 51
33. स्वतःची आई देवहुतीला कुणी उपदेश केला?
पान 57
34 / 51
34. प.पू. आप्पांच्या ग्रंथांचे वाचन, चिंतन करणाऱ्या व्यक्तींमध्ये काय बदल घडतात?
35 / 51
35. शस्त्र धारण करणाऱ्या मध्ये भगवंताची विभूती कोण?
पान 59
36 / 51
36. माणसाला अतिशय सुख देणाऱ्या गोष्टी कोणत्या?
37 / 51
37. संभ्रम निर्माण झाल्यावर मीराबाईंनी कुणाला पत्र लिहिले?
पान 35
38 / 51
38. देवांचा पुरोहित कोण?
पान 54
39 / 51
39. ज्याचे ऐकले त्याचे खरे वाटते याचे कारण काय?
पान 27
40 / 51
40. दहाव्या अध्यायापूर्वी भगवंतांनी कोणकोणत्या अध्यायात काही विभूती सांगितल्या आहेत?
पान 5
41 / 51
41. दैत्य कुळातील विभूती कोण?
पान 45
42 / 51
42. जो हिताचे सांगतो त्याचे बरोबर नाही असे वाटल्याने काय होते?
पान 4
43 / 51
43. कच शुक्राचार्यांकडे कशासाठी गेला होता?
पान 55
44 / 51
44. "मरणात खरोखर जग जगते" ही पंक्ती कुणाची आहे?
45 / 51
45. ज्याला आपल्या हिताचे सांगितलेले पटत नाही त्याला सभ्य भाषेत काय म्हणतात?
46 / 51
46. चार्वाकाने कोणते महाभूत नाकारले?
47 / 51
47. गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध हे ग्रंथ का वाचायचे?
पान3
48 / 51
48. कोणता वृक्ष भगवंताची विभूती आहे?
49 / 51
49. छळणाऱ्यामध्ये कोणत्या खेळाला भगंवंताने स्वतःची विभूती मानले आहे?
पान 63
50 / 51
50. "आम्ही अत्यंतिक अहिंसेला जो विरोध करतो तो तुमच्यापेक्षा आम्ही साधुत्वात उणे आहोत म्हणून नाही तर आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त अक्कल आहे म्हणून" असे कोणी म्हंटले आहे?
पान क्रमांक 4
51 / 51
51. दुसऱ्याला त्रास होईल असे न वागणे म्हणजे काय?
पान 17
Your score is
विष्णुसहस्रनाम
1 / 70
1. भगवंताच्या शंखाचे नाव काय?
श्लोक 107
2 / 70
2. परिमाणाने अत्यंत सूक्ष्म व अतिशय व्यापक हे दोन्ही अर्थ असणारे नाम कोणते?
श्लोक 90
3 / 70
3. सतपुरुष हेच ज्याचे स्वरूप आहे असे नाम कोणते?
श्लोक 99
4 / 70
4. आदेश देणारा, आज्ञा करणारा या अर्थाचे नाम कोणते?
श्लोक 100
5 / 70
5. विविध स्थानी, अनेक दिशांमध्ये राहणारा आणि विविध प्रकारची फले देणारा या अर्थाचे नाम कोणते?
6 / 70
6. "संधाता" नामाचा अर्थ काय आहे?
श्लोक 22
7 / 70
7. मत्स्यावताराला उद्देशून आलेले नाम कोणते?
श्लोक 85
8 / 70
8. "धुम्न"नामाचा अर्थ काय?
श्लोक 68
9 / 70
9. अन्नाचे दान करणारा कोण?
10 / 70
10. आपल्या ठिकाणीच आनंदात रममान असल्यामुळे अन्य कशाचीही क्षिती नसलेला या अर्थाचे नाम कोणते?
श्लोक 76
11 / 70
11. सोमरस ज्यामध्ये काढल्या जातो अशा यज्ञाला काय म्हणतात?
श्लोक 78
12 / 70
12. यमुनेच्या आसमंतात असणारा किंवा यमुना तीरावरील सर्व परिवारामध्ये शोभणारा कोण?
श्लोक 75
13 / 70
13. "न्यग्रोधोदुम्बरो"या नामात कोणते वृक्ष आले आहेत?
श्लोक 88
14 / 70
14. सर्व प्रकारच्या दुःखांना दूर करून परमानंदाचा लाभ करून देणार्या विद्येचा उपदेश करणारा कोण?
श्लोक 62
15 / 70
15. आपल्या माया शक्तीने जो जीवांना आत्मज्ञानरूप जागृती येऊ देत नाही या अर्थाचे नाम कोणते?
श्लोक 50
16 / 70
16. विविध भूतांच्या गती कुंठीत करून त्यांना आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास लावणारा या अर्थाचे नाम कोणते?
श्लोक 44
17 / 70
17. "संस्थान" या शब्दाचा विष्णुसहस्रनामाला अनुसरून काय अर्थ होतो?
श्लोक 42
18 / 70
18. हंस अवतारात भगवंताने कुणाला उपदेश केला?
श्लोक 21
19 / 70
19. "सुन्द"नामाचा अर्थ काय आहे?
20 / 70
20. बलीच्या यज्ञात बटुरूपाने येऊन विराट रूप धारण केलेला अशी परस्परविरोधी जोड नावे कोणती?
श्लोक 17
21 / 70
21. "शिखंडी" नामाचा अर्थ काय?
श्लोक 34
22 / 70
22. भूतजाताला आपल्या मायेने बांधून ठेवणारा या अर्थाचे नाम कोणते?
23 / 70
23. जो अविद्येने व मायेने झाकला गेलेला आहे या अर्थाचे नाम कोणते?
श्लोक 25
24 / 70
24. ज्याच्यामुळे दिवस धर्मरूप होतो अशा अर्थाचे नाम कोणते?
श्लोक 28
25 / 70
25. "मरीची" नामाचा अर्थ काय होतो?
26 / 70
26. भगवंताला "वृषाकपि"हे नाव कोणत्या ऋषींनी दिले?
श्लोक 11
27 / 70
27. ज्याचे मन सर्वश्रेष्ठतम, उच्चतम, विकाररहित, दोषरहित अशा गुणांनी समृद्ध आहे या अर्थाचे नाम कोणते?
श्लोक 12
28 / 70
28. "भोजनं भोक्ता" या नामाचा अर्थ काय?
श्लोक 16
29 / 70
29. रजोगुणांच्या सहाय्याने भूतमात्रांची उत्पत्ती व तमोगुणांच्या सहाय्याने त्यांचा नाश करणारे नाम कोणते?
श्लोक 1
30 / 70
30. "अनंतश्री" या नामाचा अर्थ काय?
31 / 70
31. "प्रपितामह"नामाने कुणाचा उल्लेख केला आहे?
श्लोक 104
32 / 70
32. भय दाखविणारा आणि भय दूर करणारा या अर्थाची नामे कोणती?
श्लोक 89
33 / 70
33. "केशव" नामातील क् चा अर्थ काय?
श्लोक 3
34 / 70
34. "हिरण्यनाभ"या नामाचा अर्थ काय?
35 / 70
35. ज्याला आपले कल्याण व्हावे, सुख मिळावे वाटते त्याने कोणत्या स्तोत्राचे पठण करावे?
पृष्ठ 126
36 / 70
36. वराह अवताराच्या संदर्भात भगवंताला कोणते नाम प्राप्त झाले?
श्लोक 87
37 / 70
37. करन्यास आणि अंगन्यास कशासाठी सांगितले आहेत?
पृष्ठ 15
38 / 70
38. श्रद्धा आणि भक्तीयुक्त होऊन जो विष्णूसहस्त्रनामाचे अध्ययन व मनःपूर्वक पठण करतो तो कोणत्या गुणांनी युक्त होतो?
पृष्ठ 125
39 / 70
39. कोणाचे भक्त झाल्याने त्याचे जवळ क्रोध, मत्सर, लोभ, वाईट करण्याची- वागण्याची अशुभ बुद्धी राहत नाही?
40 / 70
40. विष्णू नाम कोणकोणत्या श्लोकात आले आहे?
सर्व श्लोक
41 / 70
41. महात्मा वासुदेवाच्या सामर्थ्याने काय धारण केले आहे?
42 / 70
42. विष्णुसहस्रनामाच्या पठणाने कोणते लाभ होतात?
पृष्ठ 124,125
43 / 70
43. विष्णुसहस्त्रनामामध्ये ज्वरादि व्याधी दूर करण्याचे सामर्थ्य आहे असे आयुर्वेदाच्या कोणत्या ग्रंथात सांगितले आहे?
पृष्ठ 7
44 / 70
44. "विश्वम्" नामाचा अर्थ काय?
45 / 70
45. महद्भूत कोण आहे?
46 / 70
46. "क्रोधहा"नामाचा अर्थ काय आहे?
47 / 70
47. धर्म आचरणातून उत्पन्न होतो त्या धर्माचा स्वामी कोण?
48 / 70
48. विष्णुसहस्त्रनामातील कोणत्या नामाने श्रीकृष्ण हाच सृष्टीचा निर्माता आहे असे सांगितले?
श्लोक 106
49 / 70
49. शत्रूचा नि:पात करणारी सगळी आयुधे धारण केली आहे अशा अर्थाचे नाम कोणते?
50 / 70
50. विष्णुसहस्रनाम अन्य कोणकोणत्या देवतांची नावे आली आहेत?
श्लोक 4,5,36
51 / 70
51. विष्णुसहस्त्रनामाचा जप संकल्प कशासाठी करायचा?
पृष्ठ 25
52 / 70
52. विष्णुसहस्रनाम स्तोत्राची देवता कोणती?
पृष्ठ 24
53 / 70
53. विष्णुसहस्रनामाची रचना कोणत्या छंदामध्ये केली आहे?
पृष्ठ 23
54 / 70
54. विष्णुसहस्रनामाचे ऋषी कोण आहेत?
55 / 70
55. पवित्राहून पवित्र मंगलाहून मंगल दैवत कोणते?
पृष्ठ 20
56 / 70
56. ज्यांची प्राप्ती करून घ्यावी, ज्यांच्या आश्रयाला जावे असे स्थान कोणते?
57 / 70
57. भीष्माचार्यांनी अत्यंत श्रेष्ठ धर्म कोणता सांगितला आहे?
58 / 70
58. लोकाध्यक्षाचे स्तवन केले असता काय होते?
59 / 70
59. धर्मराज युधिष्ठिराने पितामह भीष्माचार्यांना किती प्रश्न विचारले
60 / 70
60. मानसन्मानाची इच्छा नसणारा -मान देणारा -सन्माननीय या अर्थाचा शब्दसमूह कोणता?
श्लोक 80
61 / 70
61. विष्णुसहस्रनाम कोणत्या पर्वात आले आहे?
पृष्ठ 128
62 / 70
62. "यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसार बन्धनात्" हा श्लोक कुणाला उद्देशून आला आहे?
पृष्ठ 19
63 / 70
63. विष्णूच्या गदेचे नाव काय?
पृष्ठ 121
64 / 70
64. विष्णुसहस्रनाम कोणत्या दोन व्यक्तीतील संवाद आहे?
65 / 70
65. विष्णूच्या खड्गाचे नाव काय?
66 / 70
66. विष्णूच्या धनुष्याचे नाव काय?
पृष्ठ 37
67 / 70
67. विष्णुसहस्रनामात एकूण किती श्लोक आले आहेत?
68 / 70
68. विष्णुसहस्त्रनाम कुणी गायले?
69 / 70
69. विष्णुसहस्रनाम हे कोणत्या ग्रंथात आले आहे?
70 / 70
70. विष्णुसहस्रनामामध्ये भगवान विष्णुंची एकूण किती नावे आलेली आहेत?
पृष्ठ 3
अक्षरब्रह्मयोग
1 / 50
1. गायक गाण्याचे द्रुपद पुन्हा पुन्हा का गातात?
पृष्ठ 66
2 / 50
2. " शुभमंगल सावधान "चा प.पू.अप्पांनी काय अर्थ सांगितला आहे?
पृष्ठ 76
3 / 50
3. "मै शालीवाहन के मौजीबंधन में गुलाब अत्तर लगाता था | "बढाया मारणाऱ्यांना हे उत्तर कोणी दिले?
पृष्ठ 73
4 / 50
4. अनन्य शब्दाची "अन्याश्रयाणां त्याग: अनन्यता "ही व्याख्या कोणी केली आहे?
पृष्ठ 70
5 / 50
5. योगी अरविंदांनी मनुष्याला आहे त्यात समाधान नाही याचे विश्लेषण करताना कोणते उदाहरण दिले आहे?
पृष्ठ 67
6 / 50
6. मनाला विचार करण्याचे सामर्थ्य कोणापासून मिळते?
7 / 50
7. कशाच्या साह्याने प्राणशक्तीला वळण लावता येते?
पृष्ठ 53
8 / 50
8. कोणत्या श्लोकाच्या संदर्भात जड भरताची कथा सांगितली आहे?
पृष्ठ 30
9 / 50
9. प.पू.अप्पांनी दिलेल्या चाकाच्या उदाहरणात अधिभूत कोणत्या स्थानी आहे?
10 / 50
10. पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात भगवंतांनी ब्रह्माचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे?
पृष्ठ 16
11 / 50
11. भारतीय युवक पिढ्यानपिढ्या आपल्याच उज्वल परंपरेची हेटाळणी का करत आहेत?
प्रस्तावना 6
12 / 50
12. भगवद्गीतेत वांग्मयातील कोणत्या शैलीचा अवलंब केला आहे?
प्रकाशकीय पृष्ठ 3
13 / 50
13. सत्यावर आधारलेल्या नियमांना काय म्हणतात?
14 / 50
14. उत्तरायणाचे दिवस कोणते?
पृष्ठ 71
15 / 50
15. समर्थ आणि रामचंद्रांची मूर्ती घडवणारा मूर्तिकार ही गोष्ट कोणत्या श्लोकासाठी सांगितली?
पृष्ठ 68
16 / 50
16. विसाव्या श्लोकाच्या विवेचनात सोने आणि अलंकार हे उदाहरण कोणासाठी दिले?
पृष्ठ 65
17 / 50
17. भारतातील सर्वात तरुण पर्वत कोणता?
पृष्ठ 62
18 / 50
18. वृक्षवेलींचा समावेश कोणत्या योनीत होतो?
19 / 50
19. प.पू.अप्पा कोणाला डेप्युटेशनवर जन्माला आलेली मंडळी म्हणतात?
पृष्ठ 59
20 / 50
20. " अर्थे लोपली पुराणे | नाश केला शब्दज्ञाने || "ही पंक्ती कोणाची आहे?
21 / 50
21. प.पू.अप्पांनी कैदी हातापायातील बेडी घासतो त्याची तुलना कशाशी केली आहे?
पृष्ठ 58
22 / 50
22. चांगदेवांनी चौदाशे वर्षे त्यांचे शरीर कशाच्या बळावर वाचवले?
पृष्ठ 54
23 / 50
23. मनुष्य आपल्या बुद्धीचा साधारणपणे किती भाग उपयोगात आणतो?
24 / 50
24. मनुष्य शरीरामध्ये उत्तमांग कोणाला म्हटले आहे?
पृष्ठ 52
25 / 50
25. विवाहाच्या वेळेला सगळ्यांना आनंद का होतो?
पृष्ठ 49
26 / 50
26. नैष्ठिक ब्रह्मचर्य का शक्य आहे?
पृष्ठ 48
27 / 50
27. भगवंताने नामदेवांना गुरुंकडे कशासाठी पाठवले?
पृष्ठ 47
28 / 50
28. वेदविद् कोणाला म्हणतात?
पृष्ठ 46
29 / 50
29. कोणत्या चक्रावरील ध्यानाने सगळ्या शरीरावर सत्ता प्रस्थापित होते?
30 / 50
30. प्रयाणकाळी मनाची अचलता कशाने साधता येते?
पृष्ठ 45
31 / 50
31. प्रवासात स्टेशन यायच्या आधीच सामान आवरून ठेवले पाहिजे हे उदाहरण कशासाठी दिले?
पृष्ठ 44
32 / 50
32. " लोकी वाईट चांगले.... सत्तेमुळे माझीया "ही कविता कोणाची आहे?
पृष्ठ 43
33 / 50
33. " कविं पुराणमनुशासितारम् "यातील पुराण म्हणजे काय?
पृष्ठ 40
34 / 50
34. वर्तमान परिस्थितीचे भावी काळात कसे परिणाम होतील याचा वेध घेऊ शकतो तो कोण?
पृष्ठ 39
35 / 50
35. पंढरपूरला जोग महाराजांच्या अध्यक्षतेखाली टिळकांनी कोणत्या विषयावर व्याख्यान दिले?
पृष्ठ 33
36 / 50
36. अंतकाली भगवंताचे स्मरण व्हावे वाटत असेल तर काय केले पाहिजे?
पृष्ठ 29
37 / 50
37. मरणाचे स्मरण असेल तर मनुष्य नम्र होण्याची शक्यता असते यासाठी कोणाची गोष्ट सांगितली आहे?
पृष्ठ 28
38 / 50
38. मृत्यूला उद्देशून," लोक तुला भीत नाहीत तर तुझ्या आधी तू रोगाच्या सैन्याला पाठवतोस त्याला भीतात." असे कोणी म्हटले आहे?
39 / 50
39. "अधिभूतं क्षरो भाव: .... वर ||४|| " या श्लोकात भगवंताने अर्जुनाला कोणते विशेषण दिले?
40 / 50
40. अध्यात्म आत्मरूप आहे तर अधिदैवत...... आहे.
41 / 50
41. मनुष्याला उपासना करावी वाटते तेव्हा ईश्वरी सत्ता कोणत्या रूपाने प्रगट होते?
42 / 50
42. चंचलतेला अनुकूल भाव असला की मनाची चंचलता लक्षात येते आणि प्रतिकूल भाव असेल तर मनाची चंचलता लक्षात येत नाही.
पृष्ठ 21
43 / 50
43. भूतभावोद्भवकरो विसर्ग: व्याख्या कशाची आहे?
पृष्ठ 18
44 / 50
44. ब्रह्माच्या पलीकडे कोण हा प्रश्न शिल्लक राहू नये म्हणून कोणाची गोष्ट सांगितली आहे?
45 / 50
45. स्वामी वरदानंद भारतींनी शिष्यांना कोणत्या प्रकाराने गुरुपूजा करायला सांगितली आहे?
प्रस्तावना 5
46 / 50
46. ब्रह्मात कधीही पालट किंवा बदल का होत नाही?
47 / 50
47. या अध्यायात अर्जुनाने भगवंताला किती प्रश्न विचारले आहेत?
पृष्ठ 14
48 / 50
48. स्वामी वरदानंद भारतींच्या उत्तरकाशीतील स्वेच्छा समाधी प्रसंगाने गीतेचा कोणता श्लोक समोर साकारतो असे किशोरजी व्यास म्हणतात?
प्रस्तावना 11
49 / 50
49. स्वामी विवेकानंदांना प्रिय असलेला गीतेचा श्लोक कोणता?
प्रस्तावना 10
50 / 50
50. कोणत्या ग्रंथाला पंचम वेद म्हंटले आहे?
प्रस्तावना पृष्ठ 7
राजयोग
1 / 100
1. मीरा घाली मोतीचूर| जनी कांदा भाकर||ही पंक्ति कुणाची आहे?
पृष्ठ 102
2 / 100
2. "मां नमस्कुरु"केव्हा साध्य होते?
पृष्ठ 119
3 / 100
3. सुभाषितकारांच्या मते पृथ्वीवरील तीन रत्ने कोणती?
पृष्ठ 111
4 / 100
4. दुराचारी कशाच्या आधारे साधू होऊ शकतो?
पृष्ठ 109
5 / 100
5. कर्मास शुभ अशुभाचा लेप कधी लागत नाही?
पृष्ठ 105
6 / 100
6. सकाम भावनेने पितरांचे पूजन करणारे मृत्यूनंतर कोणत्या गतीस प्राप्त होतात?
पृष्ठ 100
7 / 100
7. परमार्थात अप्रामाणिकता हा दोष आहे,...... अपराध नाही.
पृष्ठ 101
8 / 100
8. रुचीभेदाच्या संदर्भात कोणाचे उदाहरण दिले आहे?
पृष्ठ 98
9 / 100
9. "पतन" कशामुळे होते?
पृष्ठ 96
10 / 100
10. योगक्षेम म्हणजे काय?
11 / 100
11. कोणता श्लोक अध्यात्मिक व ऐहिक जीवनातील संतुलन राखण्यासाठी आहे?
पृष्ठ 95
12 / 100
12. कोणत्या भक्ताचा योगक्षेम भगवंत चालवतात?
पृष्ठ 92
13 / 100
13. खालीलपैकी कोणते वाक्य तुकाराम महाराजांचे नाही?
पृष्ठ 91
14 / 100
14. कलियुगात भगवंत कशाने प्रसन्न होतात?
पृष्ठ 90
15 / 100
15. कृतयुगात माणसाला कशाने परमेश्वर प्राप्ती होत असे?
16 / 100
16. "यांत्रिक"उपासना म्हणजे काय?
पृष्ठ 89
17 / 100
17. "स्वकर्मसूत्रग्रथितो हि लोक :"म्हणजे काय?
पृष्ठ 87
18 / 100
18. भारतात गुन्हेगाराची फाशीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार कोणाला आहे?
पृष्ठ 88
19 / 100
19. प्रजापतीचे तप कसे होते?
पृष्ठ 85
20 / 100
20. अनंत सृष्टी उत्पन्न करूनही भगवंत जसाच्या तसा का राहतो?
पृष्ठ 84
21 / 100
21. प्रभू म्हणजे काय?
पृष्ठ 82
22 / 100
22. प्रलय म्हणजे काय?
पृष्ठ 83
23 / 100
23. भगवंत म्हणतात,"सर्व माझ्या साक्षीने घडते पण मी त्यांच्यापेक्षा अलिप्त आहे."
24 / 100
24. गति म्हणजे काय?
25 / 100
25. कोणते तीन वेद भगवंताचे स्वरूप आहेत?
पृष्ठ 81
26 / 100
26. वैदिक मंत्रातील पवित्र दिव्यध्वनी कोणता?
27 / 100
27. भगवंत वारंवार अवतार धारण करून जगताचे रक्षण करतात म्हणून भगवंताला काय म्हणतात?
पृष्ठ 79
28 / 100
28. "वेद्यं"म्हणजे काय?
29 / 100
29. कोणता संशय मनुष्यास मूळ तत्वापासून दूर नेतो?
30 / 100
30. खरे महापुरुष शिष्याला उपदेश देताना काय म्हणतात?
31 / 100
31. यज्ञात स्वाहा आणि स्वधा शब्द कोणाला उद्देशून वापरतात?
पृष्ठ 78
32 / 100
32. शंकराचार्यांनी कोणती पूजा सुरू केली?
पृष्ठ 77
33 / 100
33. सगळे पदार्थ कशाचे बनले आहेत असे विज्ञान सांगते?
34 / 100
34. जीव ही संकल्पना कधी संपते?
35 / 100
35. "विवेक चुडामणी"हा ग्रंथ कोणी रचला आहे?
पृष्ठ 75
36 / 100
36. वसिष्ठांनी रामाला कोणता उपदेश केला?
37 / 100
37. मनुष्य परमार्थ मार्गाचा पदवीधर केव्हा होतो?
38 / 100
38. ज्ञानयज्ञ करणारे साधक भगवंताचे पूजन कसे करतात?
पृष्ठ 74
39 / 100
39. भक्त भगवंताची उपासना कशी करतात?
40 / 100
40. भगवंत कसा नमस्कार करावयास सांगतात?
पृष्ठ 72
41 / 100
41. योगमार्गामध्ये ध्यान कितवी पायरी आहे?
पृष्ठ 69
42 / 100
42. कीर्तन म्हणजे काय?
43 / 100
43. "कुटुंब व्यवस्थाच नष्ट केली पाहिजे "असे कोणी म्हटले आहे?
44 / 100
44. अनन्यता कशी प्राप्त होते?
45 / 100
45. अनन्याश्चिन्तयन्तो माम् ने भजन्त्यनन्यमनसा कसे साधते?
46 / 100
46. "सत्यवादाचे तप वाचा केले अमित कल्प"असे कोण म्हणत?
47 / 100
47. समर्थांची माहूरगडावरची गोष्ट कोणत्या संदर्भात सांगितली आहे?
48 / 100
48. श्रवणाच्या नंतर काय करावे म्हणजे त्यास अर्थ राहतो?
पृष्ठ 64
49 / 100
49. "निर्वाण षटक"कुणाची रचना आहे?
पृष्ठ 61
50 / 100
50. मोघाशा म्हणजे काय?
51 / 100
51. मूर्ख लोक भगवंताची अवज्ञा कशी करतात?
52 / 100
52. वाईट कर्मे बाधक होतात पण चांगली कर्मे बाधक होत नाहीत.
53 / 100
53. फाशीच्या शिक्षेस (मनुष्यवध) कारण असूनही न्यायाधीश सन्माननीय का असतात?
54 / 100
54. भगवंतास (सृष्टीरचना इ.) कर्मे का बाधत नाहीत?
पृष्ठ 42
55 / 100
55. निसर्गाचे नियम कुणी तयार केले?
56 / 100
56. अमृतानुभवाचा पहिला अध्याय कशावर अवलंबून आहे?
57 / 100
57. भगवंत म्हणतात,"प्रकृती नाचवते तसा मी नाचतो"या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज भगवंतास काय म्हणतात?
58 / 100
58. कलियुगाची किती वर्ष आहेत?
59 / 100
59. अर्जुन भगवान श्रीकृष्णांचा कोण आहे?
पृष्ठ 17
60 / 100
60. कोणाच्या आश्रयाने सर्व भूते जन्मास येतात?
61 / 100
61. सृष्टी प्रकृतीत लय केव्हा पावते?
पृष्ठ 35
62 / 100
62. जे अनुभवास येते तेवढेच खरे मानणे ही कोणती प्रवृत्ती आहे?
पृष्ठ 34
63 / 100
63. गुरुत्वशक्ती ही जगातील कोणती शक्ती आहे?
64 / 100
64. सर्वत्र वावरणारा वायू कशामध्ये स्थित असतो?
65 / 100
65. गौडपादाचार्यांनी कोणत्या वादाचा पुरस्कार केला आहे?
66 / 100
66. निरीक्षणमान बदलले की घटना बदलते यासाठी कोणते उदाहरण दिले आहे?
67 / 100
67. सर्व जगत भगवंताने कोणत्या रूपाने व्यापले आहे?
पृष्ठ 27
68 / 100
68. पावसाचे चक्र केव्हा पूर्ण होते?
69 / 100
69. मनुष्याचे साध्य काय असावे?
70 / 100
70. पंचाग्नीसाधन म्हणजे काय?
71 / 100
71. धर्माच्या महिम्यावर श्रद्धा न ठेवणाऱ्यांचे काय होते?
72 / 100
72. आपण असहिष्णू केव्हा असले पाहिजे?
पृष्ठ 22
73 / 100
73. "सुसुखं" म्हणजे काय?
74 / 100
74. "प्रत्यक्षावगमं"म्हणजे काय?
75 / 100
75. पावित्र्य म्हणजे काय?
76 / 100
76. राजगुह्याच्या बाबतीत कोणते उदाहरण दिले आहे?
77 / 100
77. राजविद्या ज्ञानाचे स्वरूप कसे आहे?
78 / 100
78. अनन्वय अलंकार म्हणजे काय?
79 / 100
79. राजगुह्याच्या बाबतीत कोणता अधिकार असावा लागतो?
80 / 100
80. राजविद्या म्हणजे काय?
81 / 100
81. नवव्या अध्यायातील ज्ञान कसे आहे?
82 / 100
82. माणसाने कसे खावे?
83 / 100
83. ऐकण्याचा खरा अर्थ काय आहे?
84 / 100
84. भगवंताची वाड्मयीनमूर्ती कोण आहे?
85 / 100
85. महाभारतीय युद्धात भगवान चक्र घेऊन कुणावर धावले?
86 / 100
86. युधिष्ठिर स्वभावाने कसा आहे?
पृष्ठ17
87 / 100
87. भगवंतांनी कोणते ज्ञान सहजासहजी कोणाला सांगू नये असे म्हटले आहे?
88 / 100
88. आध्यात्मिक पातळीवरील सगळ्यात चांगले व्याख्यान कोणते?
89 / 100
89. बाव्ह आणि बाष्कली यामध्ये काय संबंध होता?
90 / 100
90. श्रोता(ऐकणारा) कसा असला पाहिजे?
91 / 100
91. अहंकारी माणसे कशासाठी लाचार होतात?
92 / 100
92. प.पू. आप्पांनी अहंकारी माणसाची गणना कशात केली आहे?
93 / 100
93. समर्थ रामदासस्वामींनी मत्सरास काय म्हटले आहे?
94 / 100
94. आधिदैविक मनुष्य कसा बनायचा संभव असतो?
95 / 100
95. "विज्ञान" म्हणजे काय?
पृष्ठ 13
96 / 100
96. मोराअंगी असोसे |हे ज्ञानेश्वर महाराजांनी कोणत्या ज्ञानासंदर्भात म्हटले आहे?
97 / 100
97. श्रीकृष्णांनी या अध्यायात अर्जुनास कोणते विशेषण दिले आहे?
98 / 100
98. गीतेचा नवव्या अध्यायास ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात?
साळगावकर यांची प्रस्तावना
99 / 100
99. भगवद्गीतेचे जन्मस्थळ कोणते?
100 / 100
100. "गीताई"हा शब्द कोणाचा आहे?
मनोगत
विश्वरूपदर्शनयोग
1. भगवंताने अर्जुनाला विश्वरूप कोणत्या योगावर आरुढ होऊन दाखवले?
2. 12 व्या श्लोकात आलेल्या "सुदुर्दर्शम्"या शब्दाचा अर्थ काय?
3. कुरुक्षेत्रावर गीता सांगणारे भगवान कोणत्या स्थितीत होते?
4. या अध्यायात अर्जुनाने किती श्लोकात क्षमेची प्रार्थना केली आहे?
5. जगासह स्वप्नालाही सत्य मानणारे आचार्य कोणते?
6. मन:स्वास्थ्य, मानसिक शांती आणि प्रसन्नतेसाठी गीतेचा कोणता अध्याय रोज वाचावा?
7. बाहेरच्या पिडांच्या नाश्यासाठी गीतेच्या कोणत्या अध्यायाची आवर्तने रोज करावीत?
8. कोणाचे औदार्य टॅक्स वाचवण्याकरता दान देण्याच्या पद्धतीचे आहे असे प.पू. स्वामीजी म्हणतात?
9. कलाय व खंज या राक्षसांचा नाश करण्यासाठी अर्जुनाने कोणाला मदत केली होती?
10. जो तुझा शिरच्छेद करून तुझे शीर पृथ्वीवर पाडील तर त्याचे शीर तुझ्या आधी पृथ्वीवर पडेल असा वर कोणाला होता?
11. "भगवान, तुमचे भक्तवात्सल्य मी सिद्ध केले असे कोणी म्हटले आहे?
12. उत्पत्ती आणि स्थिती कोणत्या अधिष्ठानावर सुरक्षित असतात?
13. ज्या गोष्टी पुरुषांनी इच्छा करून प्रयत्नपूर्वक मिळविल्या पाहिजेत त्याला काय म्हणतात?
पृष्ठ 63
14. विश्वरूपातील भगवंताच्या जीव्हा कशा दिसत होत्या?
15. या अध्यायात नद्यांचे सगळे प्रवाह समुद्रात वेगाने धाव घेत मिसळतात ही उपमा कोणासाठी आली आहे?
16. भगवंताचे उग्र रूप पाहून अर्जुन घाबरला यासाठी कोणाचे उदाहरण दिले आहे?
पृष्ठ 55
17. अर्जुनाने पशुपतास्त्राचा उपयोग महाभारत युद्धात कोणत्या प्रसंगी केला?
18. कौरव पक्षात ब्रह्मास्त्र कोणा कोणाकडे होते?
19. देवांच्या आर्थिक व्यवहाराचा पुरवठा कोण करतात?
पृष्ठ 51
20. वृद्ध च्यवनऋषींना कोणी औषध योजना करून तरुण बनवले ?
21. सर्व ललित कलांचे अधिष्ठाते कोण ?
22. शाश्वत धर्माचे रक्षण करणारा भगवान श्रीकृष्ण तूच सनातन पुरुष आहेस असे कोणाचे मत आहे?
23. प.पू. स्वामीजींनी भारतीय संस्कृतीची तुलना कोणाशी केली आहे?
24. अर्जुनास विश्वरूपात संपूर्ण जगत् कसे दिसले?
25. प.पू. स्वामीजींच्या मते गीतेच्या कोणत्या श्लोकाचा अर्थ ॲटम बॉम्ब निर्माण करणाऱ्या ओपन हॅमरला नीट कळला असेल?
पृष्ठ 41
26. संजय कोणाचा शिष्य आहे?
पृष्ठ 36
27. सगळ्या प्रकारच्या विसंगती सुसंगत केव्हा होतात?
28. संजय विश्वरूप का पाहू शकला?
29. संजयने विराटदर्शनाला काय नाव दिले आहे?
30. भामती, कल्पतरू आणि परिमल या टीका कोणाच्या भाष्यावर आहेत?
31. वस्तू आणि तिचे ग्रहणसामर्थ्य एकत्र असले की त्यास काय म्हणतात?
32. सुभाषितकाराच्या मते सोन्याचे दुःख कोणते आहे?
33. नलराजाच्या शरीरात कलीने कुठून प्रवेश केला?
34. मरुद्गण कोणाची मुले होती?
35. ज्ञानेश्वर महाराजांच्या काव्यात कोणते गुणविशेष आहेत ?
36. भगवंतांनी सगळे ऐश्वर्य प्रगट केले तरी अर्जुन मख्ख का उभा होता?
37. अर्जुनाच्या आधी ओझरते विश्वरूपदर्शन कोणास घडले होते?
38. योगीश्वर कोणास म्हटले आहे?
39. जे दाखवायचे नसते ते गोपनीय तर गुढ म्हणजे काय?
40. काही घड्याळे किल्ली न देता फक्त मनगटावर बांधली तरी चालतात हे उदाहरण कशासाठी दिले आहे?
41. "देवा नवकाव्य समजावून घेण्याचा प्रसंग माझ्यावर येऊ देऊ नका "असे कोणी म्हटले आहे?
42. " मन्यसे यदि तच्छक्यं..... दर्शयात्मानमव्ययम्||या श्लोकातून अर्जुनाचा कोणता भाव प्रगट झाला आहे?
43. विश्वरूपदर्शन या अध्यायात कोणते दोन रस एकवटून प्रगट होतात?
44. गीतेच्या अकराव्या व्या अध्यायाचे वैशिष्ट्य काय आहे?
45. स्वामी वरदानंदभारतीच्या विश्वरूपदर्शन विवेचनाला आत्मप्रचीतीचा आधार आहे हे कोणत्या काव्यावरून जाणवते असे स्वामी माधवानंदजी म्हणतात?
46. "गबाळे अहिंसेचे तत्वज्ञान आपण शिकलो, हिंदूंचा एकही देव नि:शस्त्र नाही " हे उद्गार कोणाचे आहेत?
पृष्ठ 10
47. योगेश्वर शब्दाचा अर्थ काय?
पृष्ठ 9
48. स्वामी वरदानंदभारतीच्या मते कोणास सगळेच प्रश्न सोपे असतात?
49. " ध्येयदर्शन " या पुस्तिकेचे लेखक कोण आहेत?
पृष्ठ 4
50. " साधनचतुष्टय "या विषयाचे विवरण असलेल्या प.पू.अप्पांच्या ग्रंथाचे शीर्षक काय आहे?
गुणत्रयविभागयोग
1. मद्य प्याला, त्यात वृश्चिक दंश झाला, त्यावर भूतबाधा झाली अशा माकडाच्या चेष्टेची उपमा कोणाला दिली आहे?
पृष्ठ 256
2. भगवंतांनी उद्धवजीस गोकुळात का पाठवले?
पृष्ठ 259
3. ज्ञानेश्वर माऊलींनी मनाचा कोणता चांगला गुण सांगितला आहे?
4. भगवान कोणाच्या योगक्षेमाची काळजी घेतात?
पृष्ठ 251
5. ध्रुव व द्रौपदी हे कोणत्या प्रकारचे भक्त आहेत?
पृष्ठ 245
6. भुकेला मनुष्य अन्नाची चोरी करील तर त्या कर्माचे पाप कोणाला लागते?
पृष्ठ 243
7. "सर्वरंभ परित्यागी"चा अर्थ काय?
पृष्ठ 241
8. मानापमानामुळे होणाऱ्या दुःखाचा परिणाम काय?
पृष्ठ 230
9. पू.स्वामीजींनी चाफेकर आणि टिळक यांची गोष्ट कोणत्या तत्त्वासाठी सांगितली?
पृष्ठ 224
10. "माणसाला संसारात राहावे लागते, संसार माणसात राहता कामा नये"यासाठी रामकृष्णांनी कोणते उदाहरण दिले आहे?
पृष्ठ 212
11. "सबळ पुण्य ज्याचे बुध हो तोची हिला वाची"असे प.पू. दासगणू महाराजांनी कोणत्या ग्रंथाच्या संदर्भात म्हटले आहे?
पृष्ठ 209
12. कोणत्या कारणांनी गुणातीत व्यक्ती विचलित होतो?
पृष्ठ 199
13. "ठेविले अनंते तैसेचि रहावे|चित्ती असो द्यावे समाधान||"यातील आपल्या स्वाधीनची गोष्ट कोणती?
पृष्ठ 202
14. प्रवृत्ती, प्रकाश आणि मोह यांच्या बाबतीत संतांच्या वृत्तीला कोणाची उपमा दिली आहे?
पृष्ठ 195
15. "जावई माझा भला, लेक बाइलबुद्ध्या झाला"हे उदाहरण कशासाठी दिले आहे?
पृष्ठ 187
16. मोठ्यांचे अनुकरण करताना कोणत्या गोष्टीचा विचार करावा असे पू. ओकस्वामीजींनी सांगितले आहे?
पृष्ठ 185
17. कोणती गोष्ट प्राप्त करण्यासाठी शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी यांच्या साह्याने योगी काम करतो?
पृष्ठ 177
18. बुद्धीच्या पलीकडे आत्मा आहे असे वाटणे शहाणपणाचे लक्षण आहे या विचारातून काय जन्माला येते?
19. ज्याला मरणाचे भय नाही तो एकदाच मरतो पण ज्याला मरणाचे भय आहे तो रोजच मरतो.
पृष्ठ 158
20. अर्धा पेला भरलेला आहे असे म्हणायला शिकले की काय होते?
पृष्ठ 157
21. तुकाराम महाराज आणि संताजी यांची गोष्ट कोणत्या संदर्भात सांगितली?
पृष्ठ 153
22. आपल्याकडे शरीर हे परमेश्वराच मंदिर आहे हे म्हणण्यामागचा उद्देश पू.स्वामीजींनी काय सांगितला?
पृष्ठ 151
23. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे?
24. कोणत्या कारणामुळे चमत्काराचे आकर्षण वाटते?
25. प्रभावी औषधांवर "पॉयझन"चा शिक्का असतो हे उदाहरण कोणत्या संदर्भात दिले आहे?
पृष्ठ 93
26. तमोगुणाच्या प्रभावाने अप्रकाश निर्माण होतो त्याचा परिणाम काय?
27. लोभ, प्रवृत्ती, कर्मारंभ, अस्वस्थता, स्पृहा या गोष्टी केव्हा निर्माण होतात?
28. श्री. पांडुरंगशास्त्री आठवले काय करण्याबाबत आग्रही होते?
29. जे जसे दिसायला पाहिजे ते तसे न दिसणे म्हणजे काय?
30. कोणत्या गुणामुळे ज्ञान झाकले जाऊन मनुष्य प्रमाद करतो?
31. सगळ्यात धोक्याचे अज्ञान कोणते?
32. जो सत्व, रज, तमाचे प्रमाण आवश्यक आणि अपरिहार्य प्रमाणाच्या बाहेर जाऊ देत नाही त्याला काय म्हटले जाते?
33. कोणत्या कारणामुळे रागात्मक रजोगुण निर्माण होतो?
34. परम विरहासक्ती म्हणजे काय?
35. ज्ञानाचा संग निर्माण झाल्याचा परिणाम काय होतो?
पृष्ठ 56
36. परमात्मा कोणत्या कोशात असतो?
37. प्रलय केव्हा होतो?
38. सत्व, रज, तम हे गुण कोणाच्या आधीन आहेत?
39. कोणत्या कोशाच्या प्रभावाने इंद्रियसंस्था चालते?
40. "अहं बीजप्रद: पिता"असे भगवान का म्हणतात?
41. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा करते असे सांगणाऱ्या कोणत्या पाश्चात्य शास्त्रज्ञास तुरुंगात टाकल्या गेले?
42. कोणाच्या उलट सुलट मिश्रणातून सगळी जीवसृष्टी जन्माला आली?
पृष्ठ 32
43. सगळ्या सृष्टीच्या मुळाशी कोणतेतरी एक तत्त्व आहे आणि ते योजनाबद्ध रीतीने सगळे घडवते हे कोणाला मान्य नाही?
पृष्ठ 31
44. पहिला जो स्पंद(स्फुरण ) आहे ते कोणाचे स्वरूप आहे?
45. भगवान कोणास "मम साधर्म्यमागत:"प्राप्त होते असे म्हणतात?
46. सर्वश्रेष्ठ असे ज्ञान ऐकून, समजावून घेऊन त्याचे मनन करणार्यास कोणती सिद्धी प्राप्त होते?
47. भगवंताची प्रार्थना का करायची?
48. युधिष्ठिरास "विजयी हो" असा आशीर्वाद कोणी कोणी दिला
49. "भारतमातेच्या विभाजनाच्या संकटात संघस्वयंसेवकांचे पराक्रम पर्व"या ग्रंथाचे शब्दांकन कोणाचे आहे?
50. प.पू. स्वामी वरदानंद भारती म्हणजे जन्म, कर्म आणि ज्ञान यांचे प्रयाग तीर्थ आहे असे कोणी म्हटले आहे?
पृष्ठ 8
दैवासूरसंपद्विभागयोग
1. वाणीची हिंसा कोणती?
2. ज्ञानयोगव्यवस्थिती कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे?
3. सगळे जे शोषण आहे ते माणसाच्या कोणत्या वृत्तीतून निर्माण झाले आहे?
4. भगवंताने दैवी संपत्ती थोडक्यात सांगितली पण आसुरी संपत्ती विस्तारपूर्वक का सांगितली?
5. दानात आसक्ती सुटते पण त्यागात आसक्ती सुटतेच असे नाही.
6. जेव्हा एखाद्याच्या वासनांचे, मनोवृतीचे विकृत स्वरूप चित्राच्या माध्यमातून व्यक्त केले जाते तेव्हा त्याला चित्राचा कोणता प्रकार म्हणतात?
7. शास्त्रकारांनी धर्मध्वजी कोणाला म्हटले आहे?
8. शास्त्रप्रमाण मानताना कसे वागावे असे सांगितले आहे?
पृष्ठ 94
9. " करावे का करू नये " यासाठी कोणास प्रमाण मानावे?
10. तीन प्रकारची नरकद्वारे कोणती?
11. अठराव्या श्लोकात मत्सरी व्यक्तीस काय म्हटले आहे?
12. स्वतःच्या मोठेपणाशिवाय कोणाचाही मोठेपणा मान्य नसणाऱ्यांना गीतेने काय म्हटले आहे?
13. अनेकचित्तविभ्रांता म्हणजे काय?
14. ईश्वरोऽहमहं असे वाटणाऱ्या असूरांसाठी प.पू. स्वामीजींनी कोणाचे उदाहरण दिले आहे?
15. उपभोगाचे सामर्थ्य थोडे आणि उपभोगाची लालसा मोठी यातून काय वाट्यास येते?
16. प्रलय काळासारखी अपरिमेय चिंता कोणास असते?
17. "अशुचिव्रता:"लोकांना कशाची उपमा दिली आहे?
18. दुष्पुरं कामं वृत्ती असणारे त्यांच्या कामाच्या पूर्ततेसाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करतात?
19. उग्रकर्मा मनुष्य कसा असतो ?
20. सगळ्यात जास्त प्रदूषण कोणत्या देशामुळे झाले?
21. अपरस्परसंभूतम् म्हणजे काय?
22. "अहं वैश्वानरो भूत्वा"हा श्लोक केव्हा म्हणतात?
23. "न शौचम्" चा परिणाम काय होतो?
24. आसुरी संपत्तीवरील ज्ञानेश्वरमहाराजांचे भाष्य कोणाचे स्वरूप स्पष्ट करते?
पृष्ठ 57
25. कुत्र्यासारखे पाणी पिणाऱ्या मुलाची गोष्ट कशासाठी सांगितली आहे?
26. पारुष्य हा दुर्गुण हत्यारासारखा वापरायचा असतो यासाठी कोणते उदाहरण दिले आहे?
27. क्रोधाची जननी कोण?
28. प.पू. स्वामीजींनी अभिमान व दर्पास कोणती उपमा दिली आहे?
29. पंचमहापातकांपेक्षाही वाईट गोष्ट कोणती?
30. आत्मज्ञान प्राप्तीसाठी प्रजापतीकडे कोण कोण गेले होते?
31. विहीणबाई अथवा वरमाय रुसते हे उदाहरण कशासाठी दिले आहे?
32. कोणत्याही जीवाचा मत्सर न करणे त्यास काय म्हणतात?
33. मंदिरामध्ये पवित्रता टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे?
34. श्रद्धायुक्त धृती म्हणजे काय?
35. शरीर आणि मनाच्या स्थिरतेसाठी काय केले पाहिजे?
पृष्ठ 38
36. ह्रि शब्दाचा अर्थ काय?
37. " जे साच आणि मवाळ | मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ ,अमृताचे |"यातून कोणता दैवी गुण प्रगट होतो?
38. " स्वाध्याय "शब्दाच्या अर्थाचा बारकावा काय आहे?
पृष्ठ 26
39. अर्जुनाचे शौर्य भगवंताला न्यायासाठी उभे करायचे होते म्हणून त्यांनी अर्जुनाला कोणता गुण सांगितला?
40. " नाहीतर काय थोडी | श्वान सुकरे बापुडी | "हे संतांनी कोणत्या संदर्भात म्हटले आहे?
41. मनुष्याचे एकमात्र वैशिष्ट्य कोणते?
42. " जो तुम तोडो पिया मै नही तोडू " असे मीराबाई म्हणतात ही स्थिती कोणती?
43. मनाच्या माध्यमातून योगाकडे जाणारा योग कोणता?
44. " दम " चे स्पष्टीकरण देताना इंद्रियांना कशाची उपमा दिली आहे?
45. सरलता, सरळपणा या अर्थाचा कोणता गुण पहिल्या श्लोकात सांगितला आहे?
46. " सत्वसंशुद्धि "म्हणजे काय?
47. कोणता गुण सदगुणांचे कवच म्हणून सांगितला जातो?
48. दैवी आणि आसूरी दोन्हीला संपत्ती का म्हटले आहे?
49. अष्टावक्र ऋषिंनी अष्टावक्रगीता कोणाला सांगितली आहे?
50. कोणत्या सत्तेच्या आधारावर व्यावहारिक व प्रातिभासिक सत्ता राहतात?
पृष्ठ 12
कर्मसंन्यासयोग
अध्याय पाचवा कर्म संन्यास योग आवृत्ती पहिली
प्रश्न संख्या : ५०
प.पू.अप्पांच्या मते भगवंताने "फले सक्तो निबध्यते" यात खरा..... सिद्धांत सांगितला आहे?
सङ्गं त्यक्त्वा म्हणजे काय?
आरोग्याचा आनंद कसा असतो?
प्रत्येक कर्म चांगले होण्यासाठी कोणत्या गोष्टींचा संयोग असावा लागतो?
"तुज काय देऊ.... घालू कशी भाकरी "असं कोणी म्हटलं आहे?
अर्जुनाने भगवंताला कोणत्या दोन मार्गातील एक मार्ग अधिक श्रेयस्कर आहे असा प्रश्न विचारला?
पृष्ठ12
पूर्वजन्म पुनर्जन्म नाकारणे म्हणजे काय आहे?
जो स्वतःच्या ठिकाणी आनंदी आहे त्याला काय म्हणतात?
"जानामि धर्म........तथा करोमि" हे वाक्य कोणत्या लुच्चाचे आहे?
पृष्ठ 60
प.पू.अप्पांच्या मते श्रोत्याचे मिनिमम क्वालिफिकेशन काय आहे?
कम्युनिस्टांच्या हातात सत्ता आल्याबरोबर प्रथम सैन्य आणि पोलीस नष्ट केले पाहिजेत हा विचार कोणाचा?
शरीर -मन -बुद्धि यावर ज्याचे नियंत्रण आहे त्यास काय म्हणतात?
नित्य संन्यासी कसा ओळखावा?
प.पू.अप्पांच्या मते निंदकास काय समजावे?
"ब्राह्मण आणि पशूला.... खायला गवत घालावे?"हे वाक्य कोणाचे?
"तेन मुह्यन्ति जन्तव:"यातील जन्तव: चा अर्थ काय आहे?
साधने नवीन असतात पण हेतू आणि साध्य कधीही नवीन नसते.
"संन्यासं कर्मणां.....सुनिश्चितम्||१||"ही अर्जुनाची शंका कशातून निर्माण झाली आहे?
पाप नाहीसे होणे आणि कल्याण वाढणे हे कशावर अवलंबून आहे?
पृष्ठ 64,65
प.पू. अप्पांनी लहरी बादशहा कोणाला म्हटले आहे?
ज्ञान मिळवण्याच्या मार्गातले शत्रू कोण आहेत?
इडा -पिंगला -सुषुम्ना नाड्यांचे संगमस्थान कोठे असते?
मानसिक आरोग्यासाठी भगवंताने कोणता उपाय सांगितला आहे?
माणसाला काहीसे सोपे हवे असते म्हणून कोणता योग विशेष उपयुक्त आहे असे भगवंत म्हणतात?
ज्याची मन, बुद्धि, कृती, सगळ जीवन परमात्मरूप आहे त्याला काय म्हणतात?
न कंटाळता उत्साहाने पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट सतत करत राहणे म्हणजे काय?
निंदा जिव्हारी का लागते?
पूर्वजन्म -पुनर्जन्माचा सिद्धांत मनुष्यास कसा बनवतो?
इहलोकात सुखाने राहायचे असेल तर काय केले पाहिजे?
सिद्धाच्या प्रत्येक कर्माचा उपयोग कशासाठी होतो?
पृष्ठ 50
ज्ञान हे चित्र नसून...... आहे.
आईचे मुलाला मारणे कल्याण कारक असल्याने त्याचे स्वरूप कसे असते?
योग्य वर्तणूक ठेवणे आणि त्यात आपले राग द्वेष न मिसळणे याला काय म्हणतात?
सगळी कर्मे ब्रह्माला अर्पण करणाऱ्याला कर्माचा लेप लागत नाही यासाठी कोणते उदाहरण दिले आहे?
"आली उर्मी साहे | तुका म्हणे थोडे आहे ||हे कोणत्या श्लोकाच्या संदर्भात सांगितले आहे?
नीती -नियम न पाळणाऱ्या धर्मशून्य व्यक्तीस काय म्हणतात?
ब्रह्मस्वरूप झालेल्या योगास कशाची प्राप्ती होते?
ब्रह्मचर्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे?
जेवणाचा आनंद कशावर अवलंबून आहे?
आपल्या शास्त्रात सांगितलेले सगळे सिद्धांत प्रत्यक्ष करून घेण्याचे विज्ञान(सायन्स) कोणते?
"आत्मा त्वं गिरीजा...."या स्तोत्रात शंकराचार्यांनी कोणती पूजा केली आहे?
द्वेष आणि अभिलाषा कशातून जन्मास येते?
"नैव किंचित् करोमीति...... इति धारयन्||९||या श्लोकाच्या विवेचनात इंद्रियांना कशाची उपमा दिली आहे?
कोणाच्या प्रेरणेने माणूस पापाला प्रवृत्त होतो?
जनार्दन स्वामींची कथा कोणत्या श्लोकाच्या संदर्भात सांगितली आहे?
आवड नावड नेहमी कोणत्या स्वरूपाची असते?
योगशास्त्रात यम नियमांना काय म्हटले आहे?
या ग्रंथाच्या प्रस्तावनेचे शीर्षक काय आहे?
जे उत्पत्तिनाशयुक्त आहे त्याला काय म्हणतात?
पृष्ठ 86
कर्माच्या मागची भूमिका कशी असावी?
The average score is 3%
Restart quiz Exit
पुरुषोत्तमयोग
1. उत्तम शब्द सजातीयातील श्रेष्ठ कनिष्ठता सांगतो तर अतीत शब्द विजातीयातील श्रेष्ठ कनिष्ठता सांगतो.
2. विषय सेवनाच्या अनुकूलतेला आणि प्रतिकूलतेला आपण काय समजतो?
3. तत्त्वज्ञान जाणून घेऊन उपासनेच्या बळावर ईश्वरी साक्षात्कारापर्यंत पोहोचणे हीच खरी जीवनाची........ आहे.
पृष्ठ 110
4. या अध्यायात अनघ हे विशेषण कोणासाठी वापरले आहे?
पृष्ठ 103
5. " तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये "यात काय सांगितले आहे?
6. श्रीमत् शंकराचार्य यांच्या मते वेदांचा अर्थ पंधराव्या अध्यायात सांगता पावल्याने त्यास काय म्हणणे उचित आहे?
7. क्षर आणि अक्षर यापेक्षा वेगळ्या असलेल्या उत्तम पुरुषास काय म्हटले आहे?
8. सोळाव्या श्लोकात क्षर म्हणजे संपूर्ण संसार तर अक्षर म्हणजे काय?
9. वेदांत म्हणजे काय?
10. महाभारताने दूर्वर्तनाचे तत्त्वज्ञान बनवणाऱ्या लोकांना कोणी शासन करावे असे सांगितले आहे?
11. " वाचा बोलू वेदनीति"अशी कोणाची प्रतिज्ञा असते?
12. बुद्धिमत्तेचा अहंकार व स्वैर विषयभोगाची लालसा यातून मनुष्य कसा बनतो?
13. नारायण उपनिषदाने"सोग्रभुग् विभजन् तिष्ठन् आहारं "हे कार्य करणाऱ्या अग्नीला काय म्हटले आहे?
14. मनुष्य देहात नाभी पासून खाली व मुख आणि नाक येथे कोणत्या वायूचे स्थान असते?
15. वनस्पतीची रसात्मकता कोणावर अवलंबून आहे?
16. पृथ्वीवर 1/3 जमीन व 2/3 पाणी असताना पृथ्वी पाण्यात का विरघळत नाही?
17. बाहेर ब्रह्मांडात आणि आत पिंडात कोण कार्यकारी असते?
18. नास्तिकांच्या प्रचारामुळे अस्तिकांचा, तरुण पिढीचा होणारा बुद्धिभेद टाळण्यासाठी आणि नास्तिकांना त्यांच्याच भाषेत उत्तरे देण्यासाठी प.पू. स्वामीजींनी काय केले?
19. स्वतःच्या मूर्खपणाचे समर्थन करणाऱ्यास काय म्हणतात?
20. ज्याचा गर्व, ताठा, अहंकार शांत झाला नाही त्यास शंकराचार्य काय म्हणतात?
21. चित्तवृत्ती आवरता येणाऱ्यास पतंजली काय म्हणतात?
22. दोन मित्रांची चिठ्ठीची गोष्ट कशासाठी सांगितली?
23. ज्याने सुखदुःखाच्या धारणा हितावर लक्ष ठेवून बाळगलेल्या असतात त्याचे काय होते?
24. महाभारतात यक्षाने विचारलेल्या " मूर्ख कोण? " या प्रश्नाला युधिष्ठिरने काय उत्तर दिले?
25. प.पू. स्वामीजींच्या मते पूर्वजन्म पुनर्जन्म नाकारणारे नास्तिक बुद्धिवादी कोणत्या परंपरेतील सनातनीच असतात?
26. महाभारतात यक्षाने विचारलेल्या "मूर्ख कोण? "या प्रश्नाचे युधिष्ठिराने काय उत्तर दिले?
27. कोणत्या कारणामुळे जीव व ब्रह्मात भेद भासतो?
28. जीवात्मा प्रकृतीच्या ठिकाणी असलेल्या कोणत्या इंद्रियास आपल्याकडे ओढून घेतो?
29. प्राणशक्तीचे किंवा वाणीचे प्रतीक कोण ?
30. गायत्री मंत्रात बुद्धीला प्रेरणा मिळण्यासाठी कोणाची प्रार्थना केली आहे?
31. काही स्मरणे आवर्जून, निष्ठेने सांभाळावी लागतात यासाठी कोणाची गोष्ट सांगितली आहे?
32. कोणतीही टोकाची भूमिका दुराग्रहाने, हाट्टाने घेणे हे कशाचे लक्षण आहे?
33. भूतकाळाचे स्मरण व भविष्यकाळाची चिंता यातून काय निर्माण होते?
34. " ग्रंथाच्या विवेचनात वारंवार उपदेशिलेला विषय ग्रंथाच्या तात्पर्य निर्णयाचे साधन समजावे "असे कोणाचे मत आहे?
35. औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराज कसे वागले हे उदाहरण कशासाठी दिले आहे?
36. संसाररुपी अश्वत्थवृक्ष कशाने तोडावा असे सांगितले आहे?
37. संगामुळे निर्माण होणारे रागद्वेष ज्यास टाळता येतात त्यास काय म्हंटले आहे?
38. संसारातून विरक्त झालेल्या व्यक्तीने काय करावे असे भगवान सांगतात?
39. आपण सर्वसामान्य माणसे संसारुपी वृक्षाच्या कोणत्या फांद्या आहोत?
40. "नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी |एक तरी ओवी अनुभवावी||हे कोणत्या संदर्भात सांगितले आहे?
41. संसाराचे सातत्य किंवा अव्ययत्व कोणत्या स्वरूपाचे आहे?
42. सृष्टीचे अत्यंत अद्भुत पण नियमबद्ध स्वरूप पाहून श्रेष्ठ ऋषींनी ईश्वरास कोणती विशेषण परमादराने दिली आहेत?
43. कोणती गोष्ट लक्षात ठेवली म्हणजे रजोगुणाची उत्साहशक्ती सात्विकतेची मर्यादा ओलांडत नाही?
44. जीव-ईश्वर आणि जड जगत् अगदी भिन्न आहेत या मतप्रणालीस काय म्हणतात?
45. संसाररुपी अश्वत्थवृक्षाची पाने कोणती?
46. संसाररुपी अश्वत्थवृक्षासंदर्भात वर व खाली हे शब्द कोणत्या अर्थाने येतात?
47. साधकाच्या साधना व्यवहाराच्या दृष्टीने ईश्वरापेक्षा अधिक महत्त्व कोणास आहे?
48. "मधुराधिपतेरखिलं मधुरं"असे श्रीकृष्णाचे वर्णन कोणी केले आहे?
49. पंधराव्या अध्यायात कोणाचे स्वरूप स्पष्ट केले आहे?
पृष्ठ 6
50. श्री. ज्ञानेश्वर माऊलींच्या मते गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे स्वरूप काय आहे?
भक्तियोग
भक्ती शास्त्रातील आचारशी संबंधित श्रेष्ठ भक्ती कोणती?
पृष्ठ 323
प.पू.स्वामीजींच्या मते धर्म्यामृत शब्दामधील कोणत्या शब्दाने समष्टी जीवन सांगितले आहे?
पृष्ठ 321
शेवटच्या श्लोकात पू.स्वामीजींनी नचिकेत्याची गोष्ट कशासाठी सांगितली?
पृष्ठ 320
सिद्धाने निंदास्तुतीचा विचार केला पाहिजे आणि साधकाने निंदा स्तुती समान मानली पाहिजे
पृष्ठ 290
प.पू. स्वामीजींच्या मते जुन्या मंडळींचे आरोग्य चांगले राहीले याचे कारण काय?
पृष्ठ 280
राणा प्रतापाचा इतिहासातील भामाशहाची गोष्ट कोणत्या संदर्भात सांगितले आहे?
पृष्ठ 270
" सम: शत्रौ च मित्रे च "याचा अर्थ काय आहे?
पृष्ठ 261
आपल्याकडे धर्मशास्त्रात कोणी कोणाची शपथ घेऊ नये असे सांगितले आहे?
पृष्ठ 260
दंभामध्ये सुद्धा सत्याला प्रतिष्ठा दिल्यासारखे आहे असे कोणी म्हटले आहे?
श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मते अधिक श्रम न करता रोकडा मोक्ष कुठे मिळतो?
पृष्ठ 233
जो अनपेक्ष नाही त्याच्या निर्मळ पणाला कोणती उपमा दिली आहे?
पृष्ठ 220
" तुम्ही ब्रह्मवेत्ते झालात तरी जगाचे नियम बदलू शकत नाहीत " असे ब्रह्मसूत्राच्या भाष्यात स्वच्छ शब्दात कोणी सांगितले आहे?
पृष्ठ 210
घरात असलेल्या आई-वडिलांचा आधार केव्हा वाटतो?
पृष्ठ 213
जगतामध्ये निर्माण झालेली प्रत्येक वस्तू चांगली असूनही वाईट केव्हा ठरते?
पृष्ठ 207
" यस्मान्नोद्विजते लोको "असे कोणाच्या बाबतीत होते?
पृष्ठ 203
प.पू. स्वामीजींच्या मते "सम: शत्रौ च मित्रे च "ही गोष्ट अलीकडच्या काळात कोणाला समजली?
पृष्ठ 263
" भक्ती म्हणजे परमप्रेमरूपा "ही भक्तीची व्याख्या कोणी केली आहे?
पृष्ठ 196
कोणत्या स्थितीत भावावेश उत्पन्न झाला तर त्याचा शीण येतो?
पृष्ठ 191
उपाधी निर्माण करण्याचे कौशल्य कुणाचे?
पृष्ठ 188
मोरोपंतांनी केकावलीत स्तुतीला कोणती उपमा दिली आहे?
पृष्ठ 181
" समदुःखसुख क्षमी "यातील क्षमी म्हणजे काय?
आई- वडील मुलीला वाढवून मोठी करतात आणि लग्न करून दुसऱ्याला देतात ही उपमा माउलींनी कशासाठी दिली आहे?
पृष्ठ 163
मन स्थिर करणे, अभ्यास करणे, कर्म भगवंताला अर्पण करणे आणि फलत्याग करणे यातील सोपी गोष्ट कोणती?
पृष्ठ 139
ब्लडप्रेशर हा विकार जुन्या पिढीच्या स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेने खूप कमी होता याचे कारण काय?
पृष्ठ 156
आपण परमार्थात साधक दशेला लागतो तेव्हा पहिली पायरी कोणती?
पृष्ठ 135
प.पू.अप्पांच्या मते लग्नाकार्यात कॉन्ट्रॅक्टची पद्धत का वाढली?
पृष्ठ 112
संसार शब्दाचा खरा अर्थ काय?
पृष्ठ 106
" तुमच्या धर्माच्या वागण्याचे हेच फळ काय?"या द्रौपदीच्या प्रश्नाला युधिष्ठिराने काय उत्तर दिले?
" योग मार्ग योग्यांचा |तो न गृहस्थाश्रमी लोकांचा |परी तो टवाळीचा विषय करू नये || "असे कोणी सांगितले आहे?
प.पू. स्वामीजींच्या मते कोणते दोन पुरुषार्थ खरे पुरुषार्थ आहेत?
प.पू.अप्पांच्या मते माणसाला खरे भय कशाचे वाटले पाहिजे?
पृष्ठ 107
ज्या भक्ताने आपलेपण भगवंताला अर्पण केले त्याला पू.स्वामीजींनी पाण्यात विरघळणाऱ्या कोणत्या पदार्थाची उपमा दिली आहे?
नितांत श्रद्धा अंत:करणात खऱ्या भावाने उत्पन्न होणे हे कशाचे लक्षण आहे?
प.पू.अप्पांच्या मते खरी श्रद्धा ठेवणे हे माणसाला...... वाटते.
उपासना करणे म्हणजे काय?
श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ब्रह्माच्या दालनाच्या पहारेकऱ्याची उपमा कोणाला दिली आहे?
कोणत्या प्रकारच्या व्यायामाने सगळ्या शरीराला व्यायाम होतो?
भक्तीने अव्यक्त मिळते आणि योगाने व्यक्त मिळते.
" एवं सतत युक्ता ये......योगवित्तम: "हा प्रश्न कोणी विचारला?
अर्जुनाचे खरे प्रेम भगवंताच्या कोणत्या रूपावर आहे?
प.पू.अप्पांचा गीतेतील विशेष आवडता अध्याय कोणता?
श्रीज्ञानेश्वर महाराजांनी कुतर्काला कोणती उपमा दिली आहे?
श्रीज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी काव्य आणि साहित्य यांच्या माध्यमातून का लिहिली?
दंतकथेनुसार ज्ञानेश्वरी लिहूनही निवृत्तीनाथांचे समाधान झाले नाही म्हणून ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला?
"अंबे श्रीमंते"यात आई श्रीमंत नसेल तर काय होते यासाठी कोणाचे उदाहरण दिले आहे?
श्री ज्ञानेश्वर महाराज कोणाच्या सावली बाहेर जाऊ इच्छित नाहीत?
विषयाचा विळखा गुरुकृपादृष्टीने निर्विष होतो म्हणजे काय होते?
"तेन त्यक्तेन भुंजिथा:"चा अर्थ पू. दादांना कोणाकडून कळाला?
प.पू. स्वामीजींनी कुटुंबात वाढणाऱ्या मुलाची उपमा कोणाला दिली आहे?
कर्म, ज्ञान आणि उपासनेचा सुंदर समन्वय कोणाच्या जीवनातून पहावयास मिळतो असे चैतन्य महाराज देगलूरकर म्हणतात?
The average score is 2%
Restart quiz
कर्मयोग
कर्मयोग तृतीय अवृत्ती प्रश्नपत्रिका 1, प्रस्तावना ते पृष्ठ113
"यस्त्विन्द्रियाणि मनसा...."या श्लोकात आसक्ती नसलेल्यांचे किती प्रकार प.पू.अप्पांनी सांगितले आहेत?
शास्त्रकारांनी माणसाला सुख हवेसे वाटते या प्रवृत्तीचा कुठेही निषेध का केला नाही?
"इष्टान्भोगान्हि वो देवा...."या श्लोकातील ईष्ट शब्दाचा अर्थ काय?
भारतवर्षामध्ये समाजातील काही भाग पिढ्यान् पिढ्या उपेक्षित का राहिला?
आयुर्वेदाच्या प्राचीन संहितेत रोग उत्पत्तीचे मूळ कारण काय सांगितले आहे?
माणसाच्या अंतःकरणात क्वचित् निर्माण होणारे भडकपणाचे, विकृतीचे आकर्षण दडपले जाऊ नये म्हणून कोणत्या सणाची योजना केली आहे?
परमार्थात कोणत्या अपराधासाठी प्रायश्चित्त नाही?
प.पू.अप्पांच्या प्रवचनाची टिपणे घेऊन, ती सुसूत्र लिहून, संपादन करून घेण्याचे काम कोणी केले?
आपल्या शास्त्रात यमाला काय मानले आहे?
ऐहिक जीवनातील खरे सुख कशात आहे?
सर्व शास्त्रे , धर्मग्रंथ मनुष्याला भोगासक्तीपासून दूर राहायला सांगतात यासाठी कोणाचे उदाहरण दिले आहे?
गृहस्थाश्रमामध्ये त्याग, संयम, यज्ञ या तिन्ही गोष्टींची बीजे कशात असतात?
शिष्याच्या उद्धाराचा खरा भार कोणावर असतो?
देवाच्या कृपाप्रसादाने मिळालेली संपत्ती देवांना न देता जो उपभोगतो तो कोण ठरतो?
परमार्थ मार्गात किती वाटचाल झाली हे दाखवणारे मैलाचे दगड कोणते?
"घेशी तेव्हा देशी ऐसा तू उदार"असे देवाला कोणी म्हटले आहे?
पृष्ठ 99
देवांची मैत्री कोणाला लाभते?
स्वधर्माचरणाचे फळ सुखसंपत्ती, ऐश्वर्य, प्रसन्नता आहे यासाठी कोणत्या राष्ट्राचे उदाहरण दिले आहे?
ईश्वराने चोचीपूर्वीच चारा निर्माण केलेला असतो म्हणून ईश्वराला काय म्हणतात?
कर्म विहित का अविहीत हे ठरवण्यासाठी काय करावे?
उद्धाराच्या साधनांसह सृष्टी कोणी निर्माण केली?
फळावर दृष्टी ठेवून कर्म करावयास लागले की काय होते?
माणसाला बंधने त्रासदायक होतात पण बंधनाची होणारी जाणीव त्रासदायक वाटत नाही.
विहित कर्माचरण हे निष्कर्मतेचे हुकमी साधन आहे असे कोणी म्हटले आहे?
माणसाने कर्म कोणत्या भावनेतून करू नये?
जो कर्मेंद्रिये नुसती आवरून मनात विषयाचे चिंतन करतो त्याला काय म्हटले आहे?
सर्वच्या सर्व मन बुद्धी योग्य ठिकाणी उत्तम रीतीने ठेवणे हा कोणत्या शब्दाचा धात्वार्थ आहे?
माणसाला शारीरिक तोल सांभाळण्यासाठी कशाची आवश्यकता असते असे विज्ञान सांगते?
मेल्यानंतरही कर्म कोणत्या रूपाने जीवाला चिकटून असते असे शास्त्रकार सांगतात?
काही न करणे हे ही कर्म आहे हे आपणास का पटत नाही?
श्री. गुलाबराव महाराजांच्या साधुबोध ग्रंथातील एका प्रश्नाचा उल्लेख कोणत्या संदर्भात आला आहे?
विहंगम मार्ग कोणता?
प.पू.अप्पांनी "न मे स्तेनो.....कुत:||"हे उदाहरण कशासाठी दिले?
ज्ञानावाचून कर्माला निष्कामता येत नाही आणि निष्काम झाल्यावाचून कर्माला योग्यता प्राप्त होत नाही.
अज्ञान जेव्हा अहंकाराने युक्त होते तेव्हा काय होते?
जोडले जाणे ही एक क्रिया असल्याने कर्ममार्गी मनुष्यास काय म्हणतात?
भगवंताने दोन निष्ठा का सांगितल्या?
सहाय्य कोणाच्या प्रकरणी सार्थकी लागते?
श्रीकृष्ण गुरु म्हणून मिळविण्याचे अलौकिक भाग्य अर्जुनाला का लाभले?
परमार्थ मार्गातील कोणता नातेसंबंध अधिक व्यापक, सोपा व सोयीचा म्हणून सांगितला आहे?
"कुंडलिनीको खूब चढावे.... नही गुरु का बच्चा||"असे कोणी म्हटले आहे?
कोणत्या कारणामुळे वक्त्याच्या पोटात शिरून ज्ञान मिळवण्याची कला अर्जुनाजवळ होती?
भगवंताने लढ म्हणून सांगितल्यावर अर्जुन घोटाळ्यात का पडला?
पृष्ठ 11
"व्यामिश्रेणेव वाक्येन.....श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥२॥"यात अर्जुन भगवंताला काय म्हणतो?
गीतेचा आदर्श पुरुष कोण?
प.पू.अप्पांनी गीतेच्या तिसऱ्या अध्यायाला काय म्हंटले आहे?
महिने मोजण्याच्या दृष्टीने कोणती कालगणना सोयीची आहे?
पृष्ठ 1
कोणत्या विचारातून माणूस माणूस म्हणून जगू शकणार नाही?
प्रस्तावना पृष्ठ 11
हिंदू तत्त्वज्ञानातील परमार्थ विचारासंबंधी अनेकांच्या मनात कोणता गैरसमज आहे?
तिसऱ्या अध्यायाचा विशेष प्रतिपाद्य विषय काय आहे?
प्रस्तावना पृष्ठ 5
The average score is 1%
स्थितप्रज्ञयोग
स्थितप्रज्ञयोग -- अध्याय दुसरा - द्वितीय आवृत्ती
मन हे बुद्धीला ओढून साधकाची दुर्दशा करते यासाठी कशाची उपमा दिली आहे?
पृष्ठ 124
"प्रसादमधिगच्छति"यातील प्रसाद प्राप्त होणे म्हणजे काय?
काम -क्रोध मुळात वाईट नसून ते वाईट का ठरले?
विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाचा शेवट काय होतो?
पृष्ठ 118
प.पू.अप्पाच्या मते पुराणातील ऋषीमुनींच्या कथा कशासाठी पहायच्या?
पृष्ठ 115
पुरुषस्य विपश्चित: यातील विपश्चित पुरुष कोण?
"न द्वेष्टि"यात कशावर नियंत्रण आवश्यक आहे?
पृष्ठ 113
"अध: पश्यस्व मोपारि"हा संदेश कुणाचा आहे?
"प्रजहाति यदा कामान....."या श्लोकातील "काम" चा अर्थ काय आहे?
भगवंताला कोणती समाधी अभिप्रेत आहे असे विनोबाजी म्हणतात?
अवस्थाभेद लक्षात आणून देण्याकरता कुणाची आवशकता आहे?
पृष्ठ 104
अर्जुनाने भगवंताला,"तो कसा बोलतो, राहतो, चालतो" हे प्रश्न कुणाच्या संदर्भात विचारले आहेत?
"दूरेण ह्यवरं कर्म....फलहेतव:||४९||"यात कशाचा त्याग करायला सांगितला आहे?
"जगाला दुरुस्त करण्याची जबाबदारी देवाने तुझ्या डोक्यावर दिली आहे का?"हा प्रश्न कुणी कुणाला विचारला?
रजतमाप्रमाणे सात्विकताही शेवटी भोगैश्वर्यप्रसक्तीत परिणत होते म्हणून भगवंतांनी अर्जुनास काय सांगितले?
पृष्ठे 81
"कर्मण्येवाधिकारस्ते....."या एका श्लोकावर आधारलेला ग्रंथ कोणता?
"मा फलेषु कदाचन"चा अर्थ काय आहे?
देवकांत्याची गोष्ट कशासाठी सांगितले आहे?
वेदाला "डिपार्टमेंटल स्टोअर"कुणी म्हटले आहे?
सगळ्या मार्गांनी प्रयोग करून पाहून सगळे मार्ग एकाच ठिकाणी पोहोचतात हा निष्कर्ष कुणी काढला?
इंद्रियांवर नियंत्रण ठेवून चित्तवृत्ती विषयाकडे जाऊ न देणे याला काय म्हणतात?
विचार करण्याची बुद्धी आणि चिंतन करण्याचं सामर्थ्य कोणत्या कारणाने हरण केलं जातं?
गीता आणि भगवान कृष्ण दोघेही वैदिक आहेत तरी भगवंताने कोणाचे वाभाडे काढले आहे?
निष्काम कर्मयोगाचे थोडे जरी अनुष्ठान केले तरी त्याचा परिणाम काय होतो?
कोणत्या वाङ्मयात स्वातंत्र्य आणि स्वैरता हे समानार्थक शब्द म्हणून वापरले जातात?
जनावरे तात्कालिक विचार करतात म्हणून त्यांना काय म्हणतात?
कोणता श्लोक एकश्लोकी गीताच आहे असे प.पू.अप्पा म्हणतात?
प.पू.अप्पांच्या मते एखाद्या ग्रंथामध्ये पुन्ह:पुन्हा येणारा विचार त्या ग्रंथाचे तात्पर्य मानला जातो. त्याप्रमाणे गीतेचे तात्पर्य काय?
प.पू.अप्पांच्या मते"अकीर्तिं चापि....रिच्यते"यातील कोणता शब्द काढून टाकला तर श्लोकाला अर्थ उरणार नाही?
संभावित पुरुषाला मरणापेक्षा वाईट गोष्ट कोणती वाटते?
भगवंताने अगदी व्यावहारिक पातळीवरचा तोटा अर्जुनाला कोणत्या श्लोकापासून लक्षात आणून दिला आहे?
भगवंताने अर्जुनाला कोणत्या द्वाराचे प्रलोभन दाखवले आहे?
अर्जुनाला भीष्मांविषयी वाटणारे ममत्व कोणत्या गुणातून आलेले आहे?
भगवंत अर्जुनाला न्याय आणि सत्याच्या संरक्षणासाठी काय करायला सांगतात?
एकनाथ महाराजांच्या चरित्रातील गोष्ट कशासाठी सांगितली आहे?
मेलेल्याला नि:संशय पुन्हा जन्म आहे हे कोणत्या श्लोकातून सांगितले आहे?
आत्मतत्त्वाचे विलक्षण सामर्थ्य भगवंतांनी कोणत्या श्लोकात सांगितले आहे?
" मृत्यू जेव्हा विवेकपूर्ण स्वयंप्रेरणेने स्वीकारलेला असतो तेव्हा त्याला काय म्हणावे?
" न जायते..... शरीरे ||२०||"यात अर्जुनाच्या दृष्टीने कोणते महत्त्वाचे तत्व सांगितले आहे?
पुराणातील चित्रगुप्ताची कथा कशासाठी सांगितली आहे?
प.पू.अप्पांच्या मते....... आणि आरोग्य एकमेकांपेक्षा वेगळे नाहीत.
म्हातारा, मुलगा आणि घोडा यांची गोष्ट कोणत्या श्लोकाच्या संदर्भात सांगितली आहे?
" मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय..... " या श्लोकातील मात्रा म्हणजे काय?
सत्य माणसाने शोधून काढलेले असते आणि न्याय माणसाने निर्माण केलेला असतो.
भगवंताने अर्जुनाला कोणत्या शब्दात फटकारले?
" कार्पण्य " म्हणजे काय?
रामशास्त्री प्रभुणे यांची कथा कोणाच्या संदर्भात सांगितली आहे?
अर्जुनाचे शौर्य, धैर्य ,उत्साह वाढावा यासाठी भगवंताने अर्जुनाला कोणते विशेषण वापरले?
प.पू.अप्पांनी गीतेच्या दुसऱ्या अध्यायाला कोणती उपमा दिली आहे?
तं तथा कृपयाविष्ट.........||१||या श्लोकात संजयने भगवंतासाठी कोणते संबोधन वापरले आहे?
The average score is 0%
5-4=?