शास्त्रपूत तत्त्वज्ञानाधारें वर्तन घडले नाहीं तर मग नुसते शाब्दिक तत्त्वज्ञान हें समाधान देऊं शकणार नाहीं. आरोग्याचे नियम चांगले ज्ञात असलेला वैद्यहि अपथ्य करील तर व्याधीने पीडला जाईलच; तसेच तत्त्वज्ञानाचा विद्वान् जर निरिच्छ, संयमी, सदाचरणी नसेल तर तोहि शोकमोहग्रस्त होऊन दुःखाने तळमळणारच!
COPYRIGHT © 2026 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित

