देहबुद्धि सोडल्यावांचून आपणांत सुधारणा होणार नाहीं. इंद्रियसुखांना सर्वस्व समजणाऱ्या देहात्मवादाचा, भौतिक प्रगति म्हणजेच सगळे कांहीं असें मानणाऱ्या जडवादी तत्त्वज्ञानाचा, त्याग केल्यावांचून जें हिताचे आहे, आपल्या स्वाधीन आहे, तें आपण जाणूं शकणार नाहीं. देहबुद्धीचा निषेध संतांनी ठायीं ठायीं केला आहे तो यासाठींच.
COPYRIGHT © 2025 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित