“अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः। प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्।” (भ. १५/१४) या वाक्याचा उपयोग जर कुणी शिजवणे टाळण्यासाठी केला तर चालावयाचे नाहीं. पोटांत घालांवयाचें अन्न शिजवूनच घातले पाहिजे. जठराग्नीचें कार्य हें चुलीतील जाळापेक्षां निराळ्या स्वरूपाचें आहे.
COPYRIGHT © 2025 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित