ज्ञान होईल कदाचित, पण ते टिकले पाहिजे, तरच उपयोगाचे. आणि ज्ञानाचें टिकणें हें अंतःकरणाच्या शुद्धतेवर म्हणजेच विरक्तीवर, वैराग्यावर अवलंबून आहे.