राज्यशासन आणि परमाणूविज्ञान याचा जितका संबंध आहे, त्यापेक्षा मूर्तिपूजादि साधनांचा वा पापपुण्य कल्पनेवर आधारलेल्या विधिनिषेधांचा ‘सर्व खलु इदं ब्रह्म’ या तत्त्वज्ञानाशी अधिक निकटचा संबंध आहे. तो समजावून घ्यावयाचाच नाहीं वा तो जाणून घेण्यांत अर्थ नाहीं, असे ठरविले असल्यानें आपल्या परंपरागत आचार-विचारांचें वास्तव महत्त्व लक्षांत येत नाहीं.
COPYRIGHT © 2025 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित