शुद्ध, सात्त्विक राहता येत नाहीं, पण म्हणून तामस होऊं नये. वर्तनामध्यें सात्त्विकतेचे प्राधान्य राहील अशी दक्षता घ्यावी. ही शुद्धताहि आहे आणि नेमस्तताहि आहे. जीवनांत नेहमीच तोल राखून चालावे लागतें. तेच ‘नेमस्त’ या शब्दाने सुचविले आहे. ध्येय निश्चित असलें व पवित्र असलें कीं हा नेमस्तपणा शुद्ध ठरतो.
COPYRIGHT © 2025 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित