विवंचूनि चालण्याचा, विवेकपूर्वक वागण्याचा, कृति करण्यापूर्वी पूर्णपणे सावध राहण्याचा संतांचा आदेश संतापशमनासाठीं आहे. ज्या गोष्टीचा पश्चाताप करावा लागेल असे माणसाच्या हातून काही घडता कामा नये.
COPYRIGHT © 2025 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित