विचार करून, विचार घेऊन बोलले म्हणजे तें सत्याच्या अधिक जवळचे असतें आणि हितकारक ठरतें. दुर्दैवाने आजकाल विद्वान् म्हणणारी मंडळींहि त्याकडे दुर्लक्ष करतात.