पांच वर्षाच्या लहान अजाण बालकाकडून, त्यानें उपनिषदे वाचली पाहिजेत, समजून घेतली पाहिजेत अशी अपेक्षा कुणी करीत नाहीं; पण मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष जर ‘ज्ञानेश्वरी मी वाचली नाहीं’ असें भूषणाने मिरवीत असेल तर त्याला अभागी वा करंटा म्हणण्यावांचून दुसरें काय म्हणणार?
COPYRIGHT © 2025 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित