विभूती योग - दहावा अध्याय

आवृत्ती - ३

प्रश्न संख्या - ५०

1 / 50

1. झाडातील चेतना कोणत्या शास्त्रज्ञाला समजली?

2 / 50

2. उद्धाराचे कोणते एकुलते एक साधन परमेश्वराने मनुष्याला सांगितले आहे?

3 / 50

3. जो हिताचे सांगतो त्याचे बरोबर नाही असे वाटल्याने काय होते?

4 / 50

4. आचार, विचार आणि उच्चार यात संपूर्ण एकरूपता असणारा महाभारताचा महानायक कोण?

5 / 50

5. मोठ्यांची निंदा करणारा पातकी असतो आणि ते निमुटपणे ऐकणाराही पातकी असतो.

6 / 50

6. सध्या वैवस्वताचे कितवे मन्वंतर चालू आहे?

7 / 50

7. शस्त्र धारण करणाऱ्या मध्ये भगवंताची विभूती कोण?

8 / 50

8. वासुदेवानंद सरस्वतींची गोष्ट कोणत्या संदर्भात सांगितली?

9 / 50

9. दहाव्या अध्यायाची सुरुवात कुणाच्या उद्गाराने होते?

10 / 50

10. भगवंताने स्त्रियांतील विभूतिमत्व सांगताना कोणत्या विभूती सांगितल्या?

11 / 50

11. अंततः भगवंत विभूतीचे कोणते सूत्र सांगतात?

12 / 50

12. विद्येच्या प्रकारात कोणती विद्या भगवंताची विभूती आहे?

13 / 50

13. कुणाच्या बाबतीत भावसमन्वित आणि बुध होणे पांडुरंगाला अपेक्षित होते?

14 / 50

14. मनाला आवरणे म्हणजे काय?

15 / 50

15. समर्पणासाठी "यथा व्रजगोपिकानाम"हे उदाहरण कुणी दिले?

16 / 50

16. गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध हे ग्रंथ का वाचायचे?

17 / 50

17. छळणाऱ्यामध्ये कोणत्या खेळाला भगंवंताने स्वतःची विभूती मानले आहे?

18 / 50

18. स्वतःची आई देवहुतीला कुणी उपदेश केला?

19 / 50

19. सुख दुःख हा कशाचा परिणाम आहे?

20 / 50

20. कोणता यज्ञ भगवंताची विभूती आहे?

21 / 50

21. कच शुक्राचार्यांकडे कशासाठी गेला होता?

22 / 50

22. कोणता वृक्ष भगवंताची विभूती आहे?

23 / 50

23. दैत्य कुळातील विभूती कोण?

24 / 50

24. ज्याला आपल्या हिताचे सांगितलेले पटत नाही त्याला सभ्य भाषेत काय म्हणतात?

25 / 50

25. ज्याचे ऐकले त्याचे खरे वाटते याचे कारण काय?

26 / 50

26. अर्जुनाने भगवंताला सगळ्या विभूती कशासाठी विचारल्या?

27 / 50

27. संभ्रम निर्माण झाल्यावर मीराबाईंनी कुणाला पत्र लिहिले?

28 / 50

28. अहिंसा हे सत्याचे व्यावहारिक रूप आहे हे विधान कोणाचे?

29 / 50

29. विवेक ठेवून आचारलेली अहिंसा हे कुणाचे रूप आहे?

30 / 50

30. कोणते इंद्रिय भगवंताची विभूती आहे?

31 / 50

31. "आम्ही अत्यंतिक अहिंसेला जो विरोध करतो तो तुमच्यापेक्षा आम्ही साधुत्वात उणे आहोत म्हणून नाही तर आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त अक्कल आहे म्हणून" असे कोणी म्हंटले आहे?

32 / 50

32. देवांचा पुरोहित कोण?

33 / 50

33. "मनीषापंचकम्" स्तोत्रात ब्राह्मण आणि चांडाळ बद्दल काय म्हटले आहे?

34 / 50

34. स्वामीवरदानंदांनी ग्रंथ निर्मिती करून भारत वर्षासाठी गौरव पूर्ण कार्य केले आहे असे कोण म्हणाले?

35 / 50

35. दहाव्या अध्यायापूर्वी भगवंतांनी कोणकोणत्या अध्यायात काही विभूती सांगितल्या आहेत?

36 / 50

36. डळमळणारी पृथ्वी कोणत्या पर्वतामुळे स्थिर झाली?

37 / 50

37. शंकराचार्यांच्या भाष्यावर "भामति" नावाची टीका कुणी लिहिली?

38 / 50

38. चार्वाकाने कोणते महाभूत नाकारले?

39 / 50

39. सरस्वतीने कोणत्या कवीला सर्वश्रेष्ठ कवी ठरवले आहे?

40 / 50

40. भीष्माचार्यांनी आपल्या वडिलांचे शंतनुचे श्राद्ध केले हे उदाहरण कोणत्या संदर्भात आले आहे?

41 / 50

41. जे एकदा हिताचे ठरले त्याच्या प्राप्तीसाठी कष्ट करण्याची तयारी म्हणजे काय?

42 / 50

42. "मरणात खरोखर जग जगते" ही पंक्ती कुणाची आहे?

43 / 50

43. प.पू. आप्पांच्या ग्रंथांचे वाचन, चिंतन करणाऱ्या व्यक्तींमध्ये काय बदल घडतात?

44 / 50

44. "पूज्य स्वामीजींनी गीता केवळ सांगितली नाही तर ती संपूर्ण जीवनात उतरवली" असे कोणी म्हटले आहे?

45 / 50

45. दुसऱ्याला त्रास होईल असे न वागणे म्हणजे काय?

46 / 50

46. कुमारसंभवातील शिवपार्वती संवादात पार्वतीच्या तपश्चर्येनंतर भगवान शंकर तिच्यासमोर कोणत्या वेशात प्रगट झाले?

47 / 50

47. दधिची ऋषींच्या हाडापासून बनवलेले शस्त्र कोणते?

48 / 50

48. विभूतीयोगात भगवंताने अर्जुनाला कोणत्या नावाने संबोधले?

49 / 50

49. शंकराचार्यांनी कोणत्या गुणाला कवचाची उपमा दिली आहे?

50 / 50

50. "अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरी: आभाललोचन: शंभु: भगवान बादरायण:"हे वर्णन कुणाचे आहे?

Your score is

0%

संपर्क
close slider

    Get In Touch


    Shopping cart0
    There are no products in the cart!
    Continue shopping
    0