गुणत्रयविभागयोग - चौदावा अध्याय

आवृत्ती - १

प्रश्न संख्या - ५०

1 / 50

1. मद्य प्याला, त्यात वृश्चिक दंश झाला, त्यावर भूतबाधा झाली अशा माकडाच्या चेष्टेची उपमा कोणाला दिली आहे?

2 / 50

2. भगवंतांनी उद्धवजीस गोकुळात का पाठवले?

3 / 50

3. ज्ञानेश्वर माऊलींनी मनाचा कोणता चांगला गुण सांगितला आहे?

4 / 50

4. भगवान कोणाच्या योगक्षेमाची काळजी घेतात?

5 / 50

5. ध्रुव व द्रौपदी हे कोणत्या प्रकारचे भक्त आहेत?

6 / 50

6. भुकेला मनुष्य अन्नाची चोरी करील तर त्या कर्माचे पाप कोणाला लागते?

7 / 50

7. "सर्वरंभ परित्यागी"चा अर्थ काय?

8 / 50

8. मानापमानामुळे होणाऱ्या दुःखाचा परिणाम काय?

9 / 50

9. पू.स्वामीजींनी चाफेकर आणि टिळक यांची गोष्ट कोणत्या तत्त्वासाठी सांगितली?

10 / 50

10. "माणसाला संसारात राहावे लागते, संसार माणसात राहता कामा नये"यासाठी रामकृष्णांनी कोणते उदाहरण दिले आहे?

11 / 50

11. "सबळ पुण्य ज्याचे बुध हो तोची हिला वाची"असे प.पू. दासगणू महाराजांनी कोणत्या ग्रंथाच्या संदर्भात म्हटले आहे?

12 / 50

12. कोणत्या कारणांनी गुणातीत व्यक्ती विचलित होतो?

13 / 50

13. "ठेविले अनंते तैसेचि रहावे|चित्ती असो द्यावे समाधान||"यातील आपल्या स्वाधीनची गोष्ट कोणती?

14 / 50

14. प्रवृत्ती, प्रकाश आणि मोह यांच्या बाबतीत संतांच्या वृत्तीला कोणाची उपमा दिली आहे?

15 / 50

15. "जावई माझा भला, लेक बाइलबुद्ध्या झाला"हे उदाहरण कशासाठी दिले आहे?

16 / 50

16. मोठ्यांचे अनुकरण करताना कोणत्या गोष्टीचा विचार करावा असे पू. स्वामीजींनी सांगितले आहे?

17 / 50

17. कोणती गोष्ट प्राप्त करण्यासाठी शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी यांच्या साह्याने योगी काम करतो?

18 / 50

18. बुद्धीच्या पलीकडे आत्मा आहे असे वाटणे शहाणपणाचे लक्षण आहे या विचारातून काय जन्माला येते?

19 / 50

19. ज्याला मरणाचे भय नाही तो एकदाच मरतो पण ज्याला मरणाचे भय आहे तो रोजच मरतो.

20 / 50

20. अर्धा पेला भरलेला आहे असे म्हणायला शिकले की काय होते?

21 / 50

21. तुकाराम महाराज आणि संताजी यांची गोष्ट कोणत्या संदर्भात सांगितली?

22 / 50

22. आपल्याकडे शरीर हे परमेश्वराच मंदिर आहे हे म्हणण्यामागचा उद्देश पू.स्वामीजींनी काय सांगितला?

23 / 50

23. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे?

24 / 50

24. कोणत्या कारणामुळे चमत्काराचे आकर्षण वाटते?

25 / 50

25. प्रभावी औषधांवर "पॉयझन"चा शिक्का असतो हे उदाहरण कोणत्या संदर्भात दिले आहे?

26 / 50

26. तमोगुणाच्या प्रभावाने अप्रकाश निर्माण होतो त्याचा परिणाम काय?

27 / 50

27. लोभ, प्रवृत्ती, कर्मारंभ, अस्वस्थता, स्पृहा या गोष्टी केव्हा निर्माण होतात?

28 / 50

28. श्री. पांडुरंगशास्त्री आठवले काय करण्याबाबत आग्रही होते?

29 / 50

29. जे जसे दिसायला पाहिजे ते तसे न दिसणे म्हणजे काय?

30 / 50

30. कोणत्या गुणामुळे ज्ञान झाकले जाऊन मनुष्य प्रमाद करतो?

31 / 50

31. सगळ्यात धोक्याचे अज्ञान कोणते?

32 / 50

32. जो सत्व, रज, तमाचे प्रमाण आवश्यक आणि अपरिहार्य प्रमाणाच्या बाहेर जाऊ देत नाही त्याला काय म्हटले जाते?

33 / 50

33. कोणत्या कारणामुळे रागात्मक रजोगुण निर्माण होतो?

34 / 50

34. परम विरहासक्ती म्हणजे काय?

35 / 50

35. ज्ञानाचा संग निर्माण झाल्याचा परिणाम काय होतो?

36 / 50

36. परमात्मा कोणत्या कोशात असतो?

37 / 50

37. प्रलय केव्हा होतो?

38 / 50

38. सत्व, रज, तम हे गुण कोणाच्या आधीन आहेत?

39 / 50

39. कोणत्या कोशाच्या प्रभावाने इंद्रियसंस्था चालते?

40 / 50

40. "अहं बीजप्रद: पिता"असे भगवान का म्हणतात?

41 / 50

41. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा करते असे सांगणाऱ्या कोणत्या पाश्चात्य शास्त्रज्ञास तुरुंगात टाकल्या गेले?

42 / 50

42. कोणाच्या उलट सुलट मिश्रणातून सगळी जीवसृष्टी जन्माला आली?

43 / 50

43. सगळ्या सृष्टीच्या मुळाशी कोणतेतरी एक तत्त्व आहे आणि ते योजनाबद्ध रीतीने सगळे घडवते हे कोणाला मान्य नाही?

44 / 50

44. पहिला जो स्पंद(स्फुरण ) आहे ते कोणाचे स्वरूप आहे?

45 / 50

45. भगवान कोणास "मम साधर्म्यमागत:"प्राप्त होते असे म्हणतात?

46 / 50

46. सर्वश्रेष्ठ असे ज्ञान ऐकून, समजावून घेऊन त्याचे मनन करणार्‍यास कोणती सिद्धी प्राप्त होते?

47 / 50

47. भगवंताची प्रार्थना का करायची?

48 / 50

48. युधिष्ठिरास "विजयी हो" असा आशीर्वाद कोणी कोणी दिला

49 / 50

49. "भारतमातेच्या विभाजनाच्या संकटात संघस्वयंसेवकांचे पराक्रम पर्व"या ग्रंथाचे शब्दांकन कोणाचे आहे?

50 / 50

50. प.पू. स्वामी वरदानंद भारती म्हणजे जन्म, कर्म आणि ज्ञान यांचे प्रयाग तीर्थ आहे असे कोणी म्हटले आहे?

संपर्क
close slider

    Get In Touch


    Shopping cart0
    There are no products in the cart!
    Continue shopping
    0