दैवासूरसंपद्विभागयोग - सोळावा अध्याय

आवृत्ती - १

प्रश्न संख्या - ५०

1 / 50

1. वाणीची हिंसा कोणती?

2 / 50

2. ज्ञानयोगव्यवस्थिती कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे?

3 / 50

3. सगळे जे शोषण आहे ते माणसाच्या कोणत्या वृत्तीतून निर्माण झाले आहे?

4 / 50

4. भगवंताने दैवी संपत्ती थोडक्यात सांगितली पण आसुरी संपत्ती विस्तारपूर्वक का सांगितली?

5 / 50

5. दानात आसक्ती सुटते पण त्यागात आसक्ती सुटतेच असे नाही.

6 / 50

6. जेव्हा एखाद्याच्या वासनांचे, मनोवृतीचे विकृत स्वरूप चित्राच्या माध्यमातून व्यक्त केले जाते तेव्हा त्याला चित्राचा कोणता प्रकार म्हणतात?

7 / 50

7. शास्त्रकारांनी धर्मध्वजी कोणाला म्हटले आहे?

8 / 50

8. शास्त्रप्रमाण मानताना कसे वागावे असे सांगितले आहे?

9 / 50

9. करावे का करू नये या संभ्रमासाठी कोणास प्रमाण मानावे?

10 / 50

10. तीन प्रकारची नरकद्वारे कोणती?

11 / 50

11. अठराव्या श्लोकात मत्सरी व्यक्तीस काय म्हटले आहे?

12 / 50

12. स्वतःच्या मोठेपणाशिवाय कोणाचाही मोठेपणा मान्य नसणाऱ्यांना गीतेने काय म्हटले आहे?

13 / 50

13. अनेकचित्तविभ्रांता म्हणजे काय?

14 / 50

14. ईश्वरोऽहमहं असे वाटणाऱ्या असूरांसाठी प.पू. स्वामीजींनी कोणाचे उदाहरण दिले आहे?

15 / 50

15. उपभोगाचे सामर्थ्य थोडे आणि उपभोगाची लालसा मोठी यातून काय वाट्यास येते?

16 / 50

16. प्रलय काळासारखी अपरिमेय चिंता कोणास असते?

17 / 50

17. "अशुचिव्रता:"लोकांना कशाची उपमा दिली आहे?

18 / 50

18. दुष्पुरं कामं वृत्ती असणारे त्यांच्या कामाच्या पूर्ततेसाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करतात?

19 / 50

19. उग्रकर्मा मनुष्य कसा असतो ?

20 / 50

20. सगळ्यात जास्त प्रदूषण कोणत्या देशामुळे झाले?

21 / 50

21. अपरस्परसंभूतम् म्हणजे काय?

22 / 50

22. "अहं वैश्वानरो भूत्वा"हा श्लोक केव्हा म्हणतात?

23 / 50

23. "न शौचम्" चा परिणाम काय होतो?

24 / 50

24. आसुरी संपत्तीवरील ज्ञानेश्वरमहाराजांचे भाष्य कोणाचे स्वरूप स्पष्ट करते?

25 / 50

25. कुत्र्यासारखे पाणी पिणाऱ्या मुलाची गोष्ट कशासाठी सांगितली आहे?

26 / 50

26. पारुष्य हा दुर्गुण हत्यारासारखा वापरायचा असतो यासाठी कोणते उदाहरण दिले आहे?

27 / 50

27. क्रोधाची जननी कोण?

28 / 50

28. प.पू. स्वामीजींनी अभिमान व दर्पास कोणती उपमा दिली आहे?

29 / 50

29. पंचमहापातकांपेक्षाही वाईट गोष्ट कोणती?

30 / 50

30. आत्मज्ञान प्राप्तीसाठी प्रजापतीकडे कोण कोण गेले होते?

31 / 50

31. विहीणबाई अथवा वरमाय रुसते हे उदाहरण कशासाठी दिले आहे?

32 / 50

32. कोणत्याही जीवाचा मत्सर न करणे त्यास काय म्हणतात?

33 / 50

33. मंदिरामध्ये पवित्रता टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे?

34 / 50

34. श्रद्धायुक्त धृती म्हणजे काय?

35 / 50

35. शरीर आणि मनाच्या स्थिरतेसाठी काय केले पाहिजे?

36 / 50

36. ह्रि शब्दाचा अर्थ काय?

37 / 50

37. " जे साच आणि मवाळ | मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ ,अमृताचे |"यातून कोणता दैवी गुण प्रगट होतो?

38 / 50

38. " स्वाध्याय "शब्दाच्या अर्थाचा बारकावा काय आहे?

39 / 50

39. अर्जुनाचे शौर्य भगवंताला न्यायासाठी उभे करायचे होते म्हणून त्यांनी अर्जुनाला कोणता गुण सांगितला?

40 / 50

40. " नाहीतर काय थोडी | श्वान सुकरे बापुडी | "हे संतांनी कोणत्या संदर्भात म्हटले आहे?

41 / 50

41. मनुष्याचे एकमात्र वैशिष्ट्य कोणते?

42 / 50

42. " जो तुम तोडो पिया मै नही तोडू " असे मीराबाई म्हणतात ही स्थिती कोणती?

43 / 50

43. मनाच्या माध्यमातून योगाकडे जाणारा योग कोणता?

44 / 50

44. " दम " चे स्पष्टीकरण देताना इंद्रियांना कशाची उपमा दिली आहे?

45 / 50

45. सरलता, सरळपणा या अर्थाचा कोणता गुण पहिल्या श्लोकात सांगितला आहे?

46 / 50

46. " सत्वसंशुद्धि "म्हणजे काय?

47 / 50

47. कोणता गुण सदगुणांचे कवच म्हणून सांगितला जातो?

48 / 50

48. दैवी आणि आसूरी दोन्हीला संपत्ती का म्हटले आहे?

49 / 50

49. अष्टावक्र ऋषिंनी अष्टावक्रगीता कोणाला सांगितली आहे?

50 / 50

50. कोणत्या सत्तेच्या आधारावर व्यावहारिक व प्रातिभासिक सत्ता राहतात?

संपर्क
close slider

    Get In Touch


    Shopping cart0
    There are no products in the cart!
    Continue shopping
    0