अक्षरब्रह्मयोग - आठवा अध्याय
आवृत्ती - २
प्रश्न संख्या - ५०
1 / 50
1. गायक गाण्याचे द्रुपद पुन्हा पुन्हा का गातात?
पृष्ठ 66
2 / 50
2. " शुभमंगल सावधान "चा प.पू.अप्पांनी काय अर्थ सांगितला आहे?
पृष्ठ 76
3 / 50
3. "मै शालीवाहन के मौजीबंधन में गुलाब अत्तर लगाता था | "बढाया मारणाऱ्यांना हे उत्तर कोणी दिले?
पृष्ठ 73
4 / 50
4. अनन्य शब्दाची "अन्याश्रयाणां त्याग: अनन्यता "ही व्याख्या कोणी केली आहे?
पृष्ठ 70
5 / 50
5. योगी अरविंदांनी मनुष्याला आहे त्यात समाधान नाही याचे विश्लेषण करताना कोणते उदाहरण दिले आहे?
पृष्ठ 67
6 / 50
6. मनाला विचार करण्याचे सामर्थ्य कोणापासून मिळते?
7 / 50
7. कशाच्या साह्याने प्राणशक्तीला वळण लावता येते?
पृष्ठ 53
8 / 50
8. कोणत्या श्लोकाच्या संदर्भात जड भरताची कथा सांगितली आहे?
पृष्ठ 30
9 / 50
9. प.पू.अप्पांनी दिलेल्या चाकाच्या उदाहरणात अधिभूत कोणत्या स्थानी आहे?
पृष्ठ 20
10 / 50
10. पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात भगवंतांनी ब्रह्माचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे?
पृष्ठ 16
11 / 50
11. भारतीय युवक पिढ्यानपिढ्या आपल्याच उज्वल परंपरेची हेटाळणी का करत आहेत?
प्रस्तावना 6
12 / 50
12. भगवद्गीतेत वांग्मयातील कोणत्या शैलीचा अवलंब केला आहे?
प्रकाशकीय पृष्ठ 3
13 / 50
13. सत्यावर आधारलेल्या नियमांना काय म्हणतात?
14 / 50
14. उत्तरायणाचे दिवस कोणते?
पृष्ठ 71
15 / 50
15. समर्थ आणि रामचंद्रांची मूर्ती घडवणारा मूर्तिकार ही गोष्ट कोणत्या श्लोकासाठी सांगितली?
पृष्ठ 68
16 / 50
16. विसाव्या श्लोकाच्या विवेचनात सोने आणि अलंकार हे उदाहरण कोणासाठी दिले?
पृष्ठ 65
17 / 50
17. भारतातील सर्वात तरुण पर्वत कोणता?
पृष्ठ 62
18 / 50
18. वृक्षवेलींचा समावेश कोणत्या योनीत होतो?
19 / 50
19. प.पू.अप्पा कोणाला डेप्युटेशनवर जन्माला आलेली मंडळी म्हणतात?
पृष्ठ 59
20 / 50
20. " अर्थे लोपली पुराणे | नाश केला शब्दज्ञाने || "ही पंक्ती कोणाची आहे?
21 / 50
21. प.पू.अप्पांनी कैदी हातापायातील बेडी घासतो त्याची तुलना कशाशी केली आहे?
पृष्ठ 58
22 / 50
22. चांगदेवांनी चौदाशे वर्षे त्यांचे शरीर कशाच्या बळावर वाचवले?
पृष्ठ 54
23 / 50
23. मनुष्य आपल्या बुद्धीचा साधारणपणे किती भाग उपयोगात आणतो?
24 / 50
24. मनुष्य शरीरामध्ये उत्तमांग कोणाला म्हटले आहे?
पृष्ठ 52
25 / 50
25. विवाहाच्या वेळेला सगळ्यांना आनंद का होतो?
पृष्ठ 49
26 / 50
26. नैष्ठिक ब्रह्मचर्य का शक्य आहे?
पृष्ठ 48
27 / 50
27. भगवंताने नामदेवांना गुरुंकडे कशासाठी पाठवले?
पृष्ठ 47
28 / 50
28. वेदविद् कोणाला म्हणतात?
पृष्ठ 46
29 / 50
29. कोणत्या चक्रावरील ध्यानाने सगळ्या शरीरावर सत्ता प्रस्थापित होते?
30 / 50
30. प्रयाणकाळी मनाची अचलता कशाने साधता येते?
पृष्ठ 45
31 / 50
31. प्रवासात स्टेशन यायच्या आधीच सामान आवरून ठेवले पाहिजे हे उदाहरण कशासाठी दिले?
पृष्ठ 44
32 / 50
32. " लोकी वाईट चांगले.... सत्तेमुळे माझीया "ही कविता कोणाची आहे?
पृष्ठ 43
33 / 50
33. " कविं पुराणमनुशासितारम् "यातील पुराण म्हणजे काय?
पृष्ठ 40
34 / 50
34. वर्तमान परिस्थितीचे भावी काळात कसे परिणाम होतील याचा वेध घेऊ शकतो तो कोण?
पृष्ठ 39
35 / 50
35. पंढरपूरला जोग महाराजांच्या अध्यक्षतेखाली टिळकांनी कोणत्या विषयावर व्याख्यान दिले?
पृष्ठ 33
36 / 50
36. अंतकाली भगवंताचे स्मरण व्हावे वाटत असेल तर काय केले पाहिजे?
पृष्ठ 29
37 / 50
37. मरणाचे स्मरण असेल तर मनुष्य नम्र होण्याची शक्यता असते यासाठी कोणाची गोष्ट सांगितली आहे?
पृष्ठ 28
38 / 50
38. मृत्यूला उद्देशून," लोक तुला भीत नाहीत तर तुझ्या आधी तू रोगाच्या सैन्याला पाठवतोस त्याला भीतात." असे कोणी म्हटले आहे?
पृष्ठ 24
39 / 50
39. "अधिभूतं क्षरो भाव: .... वर ||४|| " या श्लोकात भगवंताने अर्जुनाला कोणते विशेषण दिले?
पृष्ठ 23
40 / 50
40. अध्यात्म आत्मरूप आहे तर अधिदैवत...... आहे.
41 / 50
41. मनुष्याला उपासना करावी वाटते तेव्हा ईश्वरी सत्ता कोणत्या रूपाने प्रगट होते?
42 / 50
42. चंचलतेला अनुकूल भाव असला की मनाची चंचलता लक्षात येते आणि प्रतिकूल भाव असेल तर मनाची चंचलता लक्षात येत नाही.
पृष्ठ 21
43 / 50
43. भूतभावोद्भवकरो विसर्ग: व्याख्या कशाची आहे?
पृष्ठ 18
44 / 50
44. ब्रह्माच्या पलीकडे कोण हा प्रश्न शिल्लक राहू नये म्हणून कोणाची गोष्ट सांगितली आहे?
45 / 50
45. स्वामी वरदानंद भारतींनी शिष्यांना कोणत्या प्रकाराने गुरुपूजा करायला सांगितली आहे?
प्रस्तावना 5
46 / 50
46. ब्रह्मात कधीही पालट किंवा बदल का होत नाही?
पृष्ठ 15
47 / 50
47. या अध्यायात अर्जुनाने भगवंताला किती प्रश्न विचारले आहेत?
पृष्ठ 14
48 / 50
48. स्वामी वरदानंद भारतींच्या उत्तरकाशीतील स्वेच्छा समाधी प्रसंगाने गीतेचा कोणता श्लोक समोर साकारतो असे किशोरजी व्यास म्हणतात?
प्रस्तावना 11
49 / 50
49. स्वामी विवेकानंदांना प्रिय असलेला गीतेचा श्लोक कोणता?
प्रस्तावना 10
50 / 50
50. कोणत्या ग्रंथाला पंचम वेद म्हंटले आहे?
प्रस्तावना पृष्ठ 7
Your score is
10-2=?