कर्मयोग - तिसरा अध्याय : प्रश्नपत्रिका - १

अवृत्ती - ३

प्रश्न संख्या - ५०

1 / 50

"यस्त्विन्द्रियाणि मनसा...."या श्लोकात आसक्ती नसलेल्यांचे किती प्रकार प.पू.अप्पांनी सांगितले आहेत?

2 / 50

शास्त्रकारांनी माणसाला सुख हवेसे वाटते या प्रवृत्तीचा कुठेही निषेध का केला नाही?

3 / 50

"इष्टान्भोगान्हि वो देवा...."या श्लोकातील ईष्ट शब्दाचा अर्थ काय?

4 / 50

भारतवर्षामध्ये समाजातील काही भाग पिढ्यान् पिढ्या उपेक्षित का राहिला?

5 / 50

आयुर्वेदाच्या प्राचीन संहितेत रोग उत्पत्तीचे मूळ कारण काय सांगितले आहे?

6 / 50

माणसाच्या अंतःकरणात क्वचित् निर्माण होणारे भडकपणाचे, विकृतीचे आकर्षण दडपले जाऊ नये म्हणून कोणत्या सणाची योजना केली आहे?

7 / 50

परमार्थात कोणत्या अपराधासाठी प्रायश्चित्त नाही?

8 / 50

प.पू.अप्पांच्या प्रवचनाची टिपणे घेऊन, ती सुसूत्र लिहून, संपादन करून घेण्याचे काम कोणी केले?

9 / 50

आपल्या शास्त्रात यमाला काय मानले आहे?

10 / 50

ऐहिक जीवनातील खरे सुख कशात आहे?

11 / 50

सर्व शास्त्रे , धर्मग्रंथ मनुष्याला भोगासक्तीपासून दूर राहायला सांगतात यासाठी कोणाचे उदाहरण दिले आहे?

12 / 50

गृहस्थाश्रमामध्ये त्याग, संयम, यज्ञ या तिन्ही गोष्टींची बीजे कशात असतात?

13 / 50

शिष्याच्या उद्धाराचा खरा भार कोणावर असतो?

14 / 50

देवाच्या कृपाप्रसादाने मिळालेली संपत्ती देवांना न देता जो उपभोगतो तो कोण ठरतो?

15 / 50

परमार्थ मार्गात किती वाटचाल झाली हे दाखवणारे मैलाचे दगड कोणते?

16 / 50

"घेशी तेव्हा देशी ऐसा तू उदार"असे देवाला कोणी म्हटले आहे?

17 / 50

देवांची मैत्री कोणाला लाभते?

18 / 50

स्वधर्माचरणाचे फळ सुखसंपत्ती, ऐश्वर्य, प्रसन्नता आहे यासाठी कोणत्या राष्ट्राचे उदाहरण दिले आहे?

19 / 50

ईश्वराने चोचीपूर्वीच चारा निर्माण केलेला असतो म्हणून ईश्वराला काय म्हणतात?

20 / 50

कर्म विहित का अविहीत हे ठरवण्यासाठी काय करावे?

21 / 50

उद्धाराच्या साधनांसह सृष्टी कोणी निर्माण केली?

22 / 50

फळावर दृष्टी ठेवून कर्म करावयास लागले की काय होते?

23 / 50

माणसाला बंधने त्रासदायक होतात पण बंधनाची होणारी जाणीव त्रासदायक वाटत नाही.

24 / 50

विहित कर्माचरण हे निष्कर्मतेचे हुकमी साधन आहे असे कोणी म्हटले आहे?

25 / 50

माणसाने कर्म कोणत्या भावनेतून करू नये?

26 / 50

जो कर्मेंद्रिये नुसती आवरून मनात विषयाचे चिंतन करतो त्याला काय म्हटले आहे?

27 / 50

सर्वच्या सर्व मन बुद्धी योग्य ठिकाणी उत्तम रीतीने ठेवणे हा कोणत्या शब्दाचा धात्वार्थ आहे?

28 / 50

माणसाला शारीरिक तोल सांभाळण्यासाठी कशाची आवश्यकता असते असे विज्ञान सांगते?

29 / 50

मेल्यानंतरही कर्म कोणत्या रूपाने जीवाला चिकटून असते असे शास्त्रकार सांगतात?

30 / 50

काही न करणे हे ही कर्म आहे हे आपणास का पटत नाही?

31 / 50

श्री. गुलाबराव महाराजांच्या साधुबोध ग्रंथातील एका प्रश्नाचा उल्लेख कोणत्या संदर्भात आला आहे?

32 / 50

विहंगम मार्ग कोणता?

33 / 50

प.पू.अप्पांनी "न मे स्तेनो.....कुत:||"हे उदाहरण कशासाठी दिले?

34 / 50

ज्ञानावाचून कर्माला निष्कामता येत नाही आणि निष्काम झाल्यावाचून कर्माला योग्यता प्राप्त होत नाही.

35 / 50

अज्ञान जेव्हा अहंकाराने युक्त होते तेव्हा काय होते?

36 / 50

जोडले जाणे ही एक क्रिया असल्याने कर्ममार्गी मनुष्यास काय म्हणतात?

37 / 50

भगवंताने दोन निष्ठा का सांगितल्या?

38 / 50

सहाय्य कोणाच्या प्रकरणी सार्थकी लागते?

39 / 50

श्रीकृष्ण गुरु म्हणून मिळविण्याचे अलौकिक भाग्य अर्जुनाला का लाभले?

40 / 50

परमार्थ मार्गातील कोणता नातेसंबंध अधिक व्यापक, सोपा व सोयीचा म्हणून सांगितला आहे?

41 / 50

"कुंडलिनीको खूब चढावे.... नही गुरु का बच्चा||"असे कोणी म्हटले आहे?

42 / 50

कोणत्या कारणामुळे वक्त्याच्या पोटात शिरून ज्ञान मिळवण्याची कला अर्जुनाजवळ होती?

43 / 50

भगवंताने लढ म्हणून सांगितल्यावर अर्जुन घोटाळ्यात का पडला?

44 / 50

"व्यामिश्रेणेव वाक्येन.....श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥२॥"यात अर्जुन भगवंताला काय म्हणतो?

45 / 50

गीतेचा आदर्श पुरुष कोण?

46 / 50

प.पू.अप्पांनी गीतेच्या तिसऱ्या अध्यायाला काय म्हंटले आहे?

47 / 50

महिने मोजण्याच्या दृष्टीने कोणती कालगणना सोयीची आहे?

48 / 50

कोणत्या विचारातून माणूस माणूस म्हणून जगू शकणार नाही?

49 / 50

हिंदू तत्त्वज्ञानातील परमार्थ विचारासंबंधी अनेकांच्या मनात कोणता गैरसमज आहे?

50 / 50

तिसऱ्या अध्यायाचा विशेष प्रतिपाद्य विषय काय आहे?

Your score is

The average score is 2%

0%

संपर्क
close slider

    Get In Touch


    Shopping cart0
    There are no products in the cart!
    Continue shopping
    0